April 26, 2024

Tag : इये मराठीचिये नगरी

कविता

बोर्डाची परीक्षा

😂बोर्डाची परीक्षा😂 आमच्या लहानपनी भाऊमस्त बोर्डाची परीक्षा होयेतिले बोर्डाची काहून म्हनतहे आमच्या ध्यानात नाई ये ।। जवा भाईरगावले गेलो मीचौथीची परीक्षा द्यायलेतवा माल्या ध्यानात आलंबोर्डाची...
काय चाललयं अवतीभवती

Video : श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त वाळूशिल्प

श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली सागरतीर्थ समुद्रकिनारी रविराज चिपकर यांनी साकारलेले वाळूशिल्प. हे शिल्प रविराज यांनी अवघ्या दोन तासामध्ये तयार केले आहे....
काय चाललयं अवतीभवती

आदमापूर येथील संत बाळुमामा भंडारा सोहळा

आदमापूर ( ता. भुदरगड, जि. कोल्हापूर ) येथे आयोजित भंडारा सोहळा…...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

एकरी दोनशे टन ऊस उत्पादनाचे मॅन्युल

राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना आणि तेजस प्रकाशन, कोल्हापूर यांच्यावतीने रविवारी (ता. ३ एप्रिल) शिरोळ येथे ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी,...
विश्वाचे आर्त

व्यसन कशाचे हवे ?

मनात आणले तर हे व्यसन एका क्षणात सुटू शकते. व्यसन सुटण्यासाठी मनपरिवर्तन हाच एकमेव उपाय आहे. वाईट व्यसन सुटण्यासाठी मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावायला हवी....
विश्वाचे आर्त

अध्यात्माच्या प्रवेशाने मन हळूहळू प्रपंचातून बाहेर पडते

शैक्षणिक अभ्यासात गुरू असतातच ना? त्यांच्याकडून ज्ञान घेणे ही लाचारी होत नाही. मग आध्यात्मिक गुरूकडून ज्ञान घेणे, म्हणजे लाचारी पत्करणे हे कसे? व्यक्तिगत जीवनात अनेक...
सत्ता संघर्ष

प्रदूषण निवारण योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पाच नद्यांसाठी 1183 कोटी रुपये मंजूर

प्रदूषण निवारण योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पाच नद्यांसाठी 1183 कोटी रुपये मंजूर मुंबई – महाराष्ट्रातील कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी आणि मुळा मुठा या पाच नद्यांच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे – नितीन गडकरी

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे, असं केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन आपल्या देशातला शेतकरी पेट्रोल-डिझेलचा , ऊर्जेचा...
मुक्त संवाद

Saloni Art : घरीच बनवा सुंदर की होल्डर…

सुंदर की होल्डर कसे तयार करायचे ? जाणून घ्या सलोनी लोखंडे – जाधव यांच्या प्रात्यक्षिकातून…...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान – शाश्वत ग्रामविकासाचे मॉडेल

महाराष्ट्रातील चार संस्थांना राष्ट्रीय जल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबादच्या ग्रामविकास संस्थेचाही समावेश आहे. चित्ते नदी पुनरूज्जीवनामध्ये या संस्थेचे मोठे योगदान आहे. यासाठी...