श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली सागरतीर्थ समुद्रकिनारी रविराज चिपकर यांनी साकारलेले वाळूशिल्प. हे शिल्प रविराज यांनी अवघ्या दोन तासामध्ये तयार केले आहे.
शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली सागरतीर्थ समुद्रकिनारी रविराज चिपकर यांनी साकारलेले वाळूशिल्प. हे शिल्प रविराज यांनी अवघ्या दोन तासामध्ये तयार केले आहे.