📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 20, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेततळ्यातील मासे मरत आहेत, मग हे करा उपाय…

Precaution To Control Ammonia in Farm pond

मासेपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून गेल्या काही दिवसात मासे मरत असल्याची माहिती मिळत आहे. ही समस्या कशामुळे झाली आहे ? यावर कोणते उपाय करायला हवेत ? शेततळ्यामध्ये अमोनियाचे प्रमाण नियंत्रणात कसे ठेवायचे ? अमोनियाचे प्रमाण शेततळ्यामध्ये वाढते कसे ? शेततळ्यातील माशांवर याचा कसा परिणाम होतो ? तळ्यात अमोनियाचे प्रमाण किती असायला हवे ? तसेच तलावात अमोनिया तयारच होणार नाही यासाठी कोणते उपाय योजायला हवेत ? या संदर्भात डॉ. विजय जोशी यांचे मार्गदर्शन…

डॉ विजय जोशी यांचे मार्गदर्शन

Related posts

अवकाळीच्या वल्गनाकडे दुर्लक्ष करा

आजीची भाजी रानभाजी – कवळी, सफेद मुसळी

स्वाभिमानीतर्फे शिवाजी विद्यापीठात नांगरट साहित्य संमेलनाचे आयोजन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406