📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 20, 2026
कविता

नातेच जाळती ते माणूस संस्कृतीचे…

An artistic depiction of human relationships burning like flames, symbolizing cultural transformation, inspired by Shripad Bhalchandra Joshi’s poetry.
रंगात रंगले 
ते
पण सारेच
सारख्या ते

रंगांचा उत्सव
बाकीच्या
हिरमुसला पूर्णच
आहे

उधळती रंग
अपुलाच
इतरांचा बेरंगच
आहे

खोडून काढण्याचे
कंत्राट घेतलेले
ओढून रंग त्यांचा
उन्मत्त चेतलेले

होळीत
जाळती ते
सारे पवित्र
आता

रोजच त्याची
होळी
आता
येता जाता

अप्रूप
कुठे उरले ते
कुठल्याही
पवित्रतेचे

नातेच
जाळती ते
माणूस
संस्कृतीचे

- श्रीपाद भालचंद्र जोशी

Related posts

हाफ तिकीट

गुलाबाचं फुल दे…

रानफुलास

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406