मराठी अन् संस्कृतला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते बदल केले ?
शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.