मानवजातीची भाषा, धर्म, भूगोल, संस्कृती वेगळी असली तरी तिची स्वप्नं, संघर्ष आणि शोध मात्र सारखेच असतात. म्हणूनच “विश्वभारती” ही संकल्पना केवळ एक सांस्कृतिक मांडणी नाही,
पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे आयोजित वार्षिक साहित्य पुरस्कार सोहळ्यात राज्यभरातील निवड झालेल्या लेखकांना आणि कवींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक व
स्टेटलाइन- मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला पासष्ट वर्षे पूर्ण झाली पण दिल्लीतील राज्यकर्त्यांना मुंबई ही मराठी भाषिक महाराष्ट्राची राजधानी आहे हे अजूनही सलत आहे. केंद्रीय विज्ञान-
पाचव्या समाज साहित्य भाषा विचार संमेलनात संमेलनाध्यक्ष दीपक पवार यांचे आवाहनपुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून संमेलनाला रसिकांचा मोठा प्रतिसाद कणकवली – विचार मांडायलाच स्वातंत्र्य नसेल
शिकली सवरलेली माणसं ज्या घटनात्मक संस्थांच्या सर्वोच्च पदी बसली आहेत, त्यांना देखील कोणतेही प्रश्न सुलभ पद्धतीने सोडवले जावेत, असे वाटत नाही. असाच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील
विशेष आर्थिक लेख.. येत्या महिन्याभरातच 2025 हे कॅलेंडर वर्ष संपणार आहे. शेअर बाजाराच्या दृष्टीने हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी लाभदायक ठरले. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांकी पातळी
उत्तर टाटा मेमोरियल सेंटरच्या नवीन जीनोम-वाइड अभ्यासातून झाले उघड मुंबई – टाटा मेमोरियल सेंटर (टीएमसी)च्या एसीटीआरईसीमधील सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी (सीसीई) यांनी केलेल्या महत्त्वाच्या जीनोम-वाईड
ऐसा अध्यात्मलाभ तया। होय गा धनंजया ।भांडवल जया । उद्ममीं मी ।। १७८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – अर्जुना, ज्याच्या व्यापाराला भांडवल मी
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406