April 26, 2026
Home Page 61
विशेष संपादकीय

आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम

विशेष आर्थिक लेख.. केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा करून त्याच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती केली आहे. आयोगाच्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शुक्रवार ता. २१ नोव्हेंबर पर्यंतचे पाच दिवस थंडीचेच

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
काय चाललयं अवतीभवती

डॉ लता पाडेकर यांच्या मूल्यशिक्षण पेरणाऱ्या रंजक नाट्यछटा – प्रवीण दवणे

नाट्यछटा हा साहित्यप्रकार काहीसा दुर्मिळ होत असतानाच ‘प्रकाश पेरण्यासाठी – खजिना नाट्यछटांचा’ या डॉ लता पाडेकर यांनी अत्यंत साध्या, सोप्या आणि रंजक भाषेतून मूल्ये रूजविण्यासाठी
विश्वाचे आर्त

जीवनात प्रकाश हवा असेल तर…

आणि फळाचिया हांवा । हृदयी कामा जाला रिगावा ।कीं तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ।। ३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – आणि
चलचित्र फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आंबा पिकावरील तुडतुडे अन् त्याचे नियंत्रण उपाय

आंबा पिकावरील तुडतुडे, त्यांची लक्षणे, नुकसान, जीवनचक्र आणि प्रभावी नियंत्रण उपायांची सविस्तर माहिती. शाश्वत, जैविक व रासायनिक नियंत्रण पद्धतींसह संपूर्ण मार्गदर्शक. डॉ. बी. व्ही. भेदे
सत्ता संघर्ष

बिहारच्या जनतेची पुन्हा एकदा फसवणूक..!

बिहारला नैसर्गिक साधन संपत्ती आहे. जमीन चांगली आहे. पाण्याचा पुरवठा भरपूर आहे. मनुष्यबळ खूप आहे. या साऱ्याचा सदुपयोग करून घेऊन नवी दिशा देण्याची वणवा आहे.
कविता

झाडं आज पोरकी झाली…

झाडं आज पोरकी झाली... आज...होती...झाडं स्तब्ध.. निशब्द...कारण...त्यांची आई...त्यांची माय...आज त्यांना सोडून गेलीझाडं आज पोरकी झालीती जन्मली.. अशीच114 वर्षांपूर्वीएका मजुराघरी...वाढली... मोठी झालीलग्न झालं अन..सून होऊन गेली
मुक्त संवाद

खऱ्याखुऱ्या गझलेचा सम्यक शोध

प्रस्तुत ग्रंथात अनेक मान्यवरांनी गझलविषयक केलेली चर्चा, लिहिलेले लेख, विविध समीक्षकांचे तत्कालीन भाष्य हे सर्व मराठी गझल अधिक प्रगल्भ होण्यास कसे पूरक ठरले आहे, याचेही
काय चाललयं अवतीभवती चलचित्र

मानवी मूल्यांची बूज राखणारी गवळी, डिसोजा यांची कविता : डॉ. माया पंडित

कोल्हापूर – : कवी अरुणचंद्र गवळी आणि फेलिक्स डिसोजा यांची कविता मानवी मूल्यांची बूज राखणारी आहे. अशा कवींना पुरस्कार देऊन शिवाजी विद्यापीठाने त्यांचा केलेला सन्मान
विश्वाचे आर्त

हाच आत्मज्ञानाचा सुर्योदय

तैसा गुरुकृपाउखा उजळली । ज्ञानाची वोतपली पडली ।तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ।। १३१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – त्याचप्रमाणें गुरुकृपारूप
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!