📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 18, 2026
Home Page 61
काय चाललयं अवतीभवती

उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी ‘आशीर्वाद पुरस्कार’ – पुस्तके पाठविण्याचे आवाहन

मुंबई : येथील वंदना प्रकाशन संस्थेच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सर्व साहित्यप्रकारांना ‘आशीर्वाद पुरस्कार’ प्रदान केला जातो. सन्मानचिन्ह व
मुक्त संवाद

कुत्र्यांच्या विष्ठेबद्दल बोलण्याची वेळ आली आहे

श्वान प्रेमाच्या नावाखाली समाजात वाढत चाललेली बेफिकीरी, दादागिरी आणि नागरिक जबाबदारीचा अभाव याबाबत नागरिकांमध्ये याच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती व शहराच्या स्वच्छतेबाबत आंतरिक इच्छा निर्माण झाल्याशिवाय या
कविता

।। जिजाऊंचा पाळणा ।।

लखुजी राजे माळसा पोटीपाचवी कन्या चौघांच्या पाठीजिजा जन्मली भाग्याची बेटीजो बाळा जो रे जो रेणुका मातेला नवस केलाबहु पुण्याचा संचय झालाबाळाच्या रूपे फळाला आलाजो बाळा
विश्वाचे आर्त

जगण्याचा मार्ग दाखवणारी दीपशिखा

ये प्रतीतीचिया माजघरीं । तयां निश्चयाची वोवरी ।आली म्हणोनि बाहेरी । नव्हेचि से ।। ६१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – अशा या वरील
काय चाललयं अवतीभवती

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात आली आहेत. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर
विशेष संपादकीय

विधवेला सन्मान, समाजाला दिशा : कलमठ ग्रामपंचायतीचा निर्णय आणि भारतीय लोकशाहीचा नवा आशय

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय केवळ एक प्रशासनिक ठराव नाही, तर तो भारतीय समाजमनाच्या जखमांवर औषध ठेवणारा, शतकानुशतके चालत आलेल्या
सत्ता संघर्ष

मुंबई वाचवा, ठाकरे बंधुची हाळी…

मुंबई कॉलिंग – १९ जून १९६६ रोजी मुंबईच्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीच्या माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली..काँग्रेस पक्षात बंडाचा झेंडा फडकविल्यानंतर याच
सत्ता संघर्ष

ठाणे कुणाचे ? शिंदे की ठाकरे बंधुंचे….

मुंबई कॉलिंग – राज आणि उध्दव एकत्र आले असले तरी संघटनात्मक जाळे विस्कळीत असल्याने त्यांना लाभ तरी किती मिळणार ? राष्ट्रवादी काँग्रेसची जी ताकदआहे ती
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वनराई बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रतिमा इंगोले

अकोला – माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया जन्मशताब्दीनिमित्त श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे १८ जानेवारी रोजी राज्यस्तरीय वनराई बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात
मुक्त संवाद

जीवनात जिद्दीने धाडसी निर्णय घेणाऱ्या निर्मलाताई

जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी-१० ३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकी या अंतर्गत १० महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज निर्मला भाकरे यांच्या
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!