📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 18, 2026
Home Page 60
सत्ता संघर्ष

मुंबई, महाराष्ट्रावर भाजपाचा डंका

मुंबई कॉलिंग – ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईत भावनिक वातावरण तयार झाले. पण भावनेच्या लाटेवर महापालिकेत ठाकरे बंधुंना बहुमत मिळाले नाही. ठाकरे बंधुंना पंचहत्तरी गाठताना
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरांची भाक

तूं मन बुद्धि सांचेसीं । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ।। ७९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ
मनोरंजन

प्रेम, आठवणी आणि फुजी पर्वत : ललित–मृण्मयींचा नवा मराठी-जपानी सिनेप्रवास

चि व चि. सौ. का”ची हिट जोडी ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले पुन्हा एकदा इरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित “तो, ती आणि फुजी”
सत्ता संघर्ष

महायुती की ठाकरे बंधू ?

मुंबई कॉलिंग – केंद्रात भाजपाप्रणित एनडीएची सत्ता आहे. राज्यात भाजपाप्रणित महायुतीची सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने धुव्वाधार यश मिळविले आहे.
मुक्त संवाद

‘लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा ‘ हा बदलाच्या पाऊलखुणा दर्शवण्याचा प्रयत्न

पूर्वी कामात -विशेषतः स्त्रियांच्या- शारीरिक कष्ट असायचे. ते हलके करण्यासाठी कामांच्या लयतालाशी शरीराची लय साधत, त्यांच्याशी गाण्याची लयही जोडली जायची. बाईंनी अधोरेखित केलेला अजून एक
विश्वाचे आर्त

आत्मप्रतीती ज्या अवस्थेत स्थिरावते, त्या अवस्थेचे प्रभावी वर्णन

ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली ।जैसी समरससमुद्रीं धुतली । रुळेचिना ।। ६४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – ती त्याची
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
काय चाललयं अवतीभवती

कवी अजय कांडर यांना साहित्य चळवळ योगदानासाठी अक्षरमित्र पुरस्कार

एक फेब्रुवारी रोजी लांजा रिंगणे येथे पुरस्काराचे वितरण कणकवली – कवी अजय कांडर यांचे कोकणच्या साहित्य सांस्कृतिक चळवळीतील गेली 35 वर्षातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वाचनातून स्वातंत्र्याकडे : वाचन संस्कृती, वाचन चळवळ अन् महिला वाचनालयांची अपरिहार्यता

एक पुस्तक एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात बदल घडवू शकते. एक वाचनालय एका पिढीला दिशा देऊ शकते. आणि वाचन चळवळ संपूर्ण समाजाचे भविष्य घडवू शकते. आज गरज
काय चाललयं अवतीभवती

पसायदान राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

गुहागर – सन २०१४ पासून पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्यावतीने पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्कार देण्यात येतात. या वर्षी कविता संग्रह, कथा संग्रह आणि कादंबरीसाठी पुरस्कार प्रदान
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!