आजी आजोबांच्या गोष्टी पुस्तकाचे प्रकाशन ▪️ कवी केशवसुत पुण्यतिथीचे औचित्य▪️ जे. डी. पराडकर यांचे लेखन▪️ लाडोबा प्रकाशनची निर्मिती संगमेश्वर:- पुणे येथील चपराक प्रकाशनचे भावंड असलेल्या
शांतता पुरस्काराची रक्कम..!!!मानवाच्या सुखी जीवनासाठी भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,शरीरशास्त्र व वैद्यकशास्त्र,साहित्य आणि शांतता या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वोत्तम व्यक्ती किंवा संस्थेस पुरस्कार देण्यासाठी ९४ टक्के संपत्ती ठेवली. २००८
तेजस्वी यादव यांनी मध्यंतरीच्या काळात नितीश कुमार यांच्याबरोबर हात मिळवणी करून सरकार स्थापन केले होते. तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्या सरकारला केवळ सतरा महिनेच
विशेष आर्थिक लेख… रिझर्व्ह बँकेने नुकतीच व्हाट्सअपच्या माध्यमातून एक जाहिरात प्रसिद्ध केली असून ” तुमच्या जुन्या खात्यांमध्ये पैसे विसरला आहात का ? किंवा “तुम्ही दावा
सन २००० पूर्वी वातानुकूलित यंत्रणा आणि अंतर्भिंतीतील विद्युत वाहिन्यांचा वापर मर्यादित होता.” त्या काळात ज्या इमारती बांधण्यात आल्या त्यामध्ये आजच्या अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित करण्यात
गोवा – राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) द्वारे आयोजित वेव्हज फिल्म बाजारचे 19 वे पर्व 20 ते 24 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यात होत आहे. प्रतिष्ठित
‘आम्ही जांभळीकर फाऊंडेशन’तर्फे पक्षी निरीक्षण जांभळी (ता. शिरोळ) – येथे ‘आम्ही जांभळीकर फाऊंडेशन’ यांच्या वतीने ऑक्सिजन पार्क येथे पक्षी निरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारताच्या एकूण भूप्रदेशाच्या सुमारे २४. ६ टक्के क्षेञ वनांखाली असुन पुढील काळात ३३ टक्केपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. देशांमध्ये १९८८ चे राष्ट्रीय वन धोरण आणि वन
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406