April 26, 2026
Home Page 63
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

कोल्हापूरमध्ये मोडी लिपीचे एक महिन्याचे प्रमाणपत्र प्रशिक्षण

१७ नोव्हेंबरपासून नाइट कॉलेजमध्ये अभ्यासक्रम सुरू कोल्हापूर – महाराष्ट्राच्या इतिहासात समृद्ध वारसा लाभलेल्या मोडी लिपीच्या वाचन-लेखनाचे प्रशिक्षण आता कोल्हापूरमध्ये उपलब्ध झाले आहे. नाइट कॉलेज, कोल्हापूरच्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शनिवारपर्यंत अर्थात पुढील ५ दिवस थंडी कायम

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

🐘 ‘ओंकार’चा वावर आणि आपली वावटळ

🐘 ‘ओंकार’चा वावर आणि आपली वावटळ (प्रकृतीचा प्रपंच – माणसाच्या अति हुशारीवर एक गमतीशीर पण विचार करायला लावणारा लेख) “आमच्या गावात हत्ती आला बघा!” ही
सत्ता संघर्ष

नितीशकुमारांचा आधार : महिला व्होटबँक

नितीशकुमार हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा सन २००६ मधे त्यांनी महिलांसाठी सायकल योजना सुरू केली. त्याचाही त्यांना लाभ झाला. महिला व्होट बँकेसाठी सायकल ते दस
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रब्बी मका अन् ज्वारीसाठी पीक सल्ला…

रब्बी पिकाच्या पेरणीनंतर आता आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. रब्बी मका अन् ज्वारीसाठीचा पीक सल्ला… रब्बी मका आंतरमशागत व तण नियंत्रण 👉🏽पीक उगवत असताना पक्षी
विश्वाचे आर्त

हेच ज्ञान, हेच प्रेम, अन् हेच मोक्ष

म्हणोनि आपुलालिया हिताचेनि लोभे । मज आवडे तोही भक्त झोंबे ।परी मीचि करी वालभें । ऐसा ज्ञानिया एकु ।। ११९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘ऑडिट पॉईंट…!?!?’

‘डीकंपोस्ट’…. आणि ‘डिंक पोस्ट’ यात फक्त एका टिंबाने सगळं गणित उलट सुलट करून टाकलं….!…. निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी ,मंडळ कृषी अधिकारी,लासूर स्टेशन, ता.गंगापूर,जि.छत्रपती संभाजीनगर9423180393,8668779597. शेतातला
काय चाललयं अवतीभवती

प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार विनोद शिरसाठ यांना जाहीर

नागपूर – येथील मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या व्यक्तिला थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार दिला जातो. यंदाचा २०२५ चा हा पुरस्कार साधना साप्ताहिकाचे संपादक
मुक्त संवाद

वाचकाला बालपणाची आठवण करून देणारे पुस्तक

कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचे लेखक जे. डी. पराडकर यांचे चपराक प्रकाशित “आजी आजोबांच्या गोष्टी ” हे पुस्तक आधी शीर्षकामुळं आणि नंतर या पुस्तकात अनेक आजी
काय चाललयं अवतीभवती

विडंबन काव्यातून समाजाच्या जाणिवा जागृत करण्याचा प्रयत्न : डॉ. विठ्ठल वाघ

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे बंडा जोशी यांचा सत्कार पुणे : कविता जीवनाकडे गांभीर्याने बघत असते. कवी जीवनातील विविध रस काव्यातून मांडत परस्पर विरोधी मनोवृत्ती दर्शवितो. विडंबन काव्य
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!