कृषी कायदे रद्द झाल्यानंतर त्यावरील विषयावर राजन कोनवडेकर यांनी केलेला फुलबाज्या..
अगतिकता…
कृषि कायदे माघारीला
राजन कोनवडेकर
खूप खूप उशीर केला |
सात रांजण भरल्यावर
वाल्याचा वाल्मिकी झाला ||
शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.
अगतिकता…
कृषि कायदे माघारीला
राजन कोनवडेकर
खूप खूप उशीर केला |
सात रांजण भरल्यावर
वाल्याचा वाल्मिकी झाला ||