📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 24, 2026
Home Page 110
मुक्त संवाद

वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गा.. – प्रा. डॉ. मृणालिनी आहेर

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! ..१... प्रा. डॉ. मृणालिनी आहेर स्त्रीवादी विचारांचा समाजात आणि व्यक्तिगत जीवनात डोळसपणे पाठपुरावा केला. नोकरीच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक भेदभावाला
सत्ता संघर्ष

मोदींच्या भेटीने मणिपूरला काय मिळाले ?

इंडिया कॉलिंग गेली अडिच वर्षे कुकी व मैतेई समाजातील विभाजन हे केवळ भौगोलिक किंवा राजकीय नाही तर शाळा, कॉलेज, बाजारपेठा, दवाखाने, धार्मिक स्थळे अशा सर्व
सत्ता संघर्ष

हुकूमशाहीकडे वाटचाल करण्याच्या पाऊलखुणा..!

भारतामध्ये हुकूमशाही येऊ नये यासाठी खूप विचारमंथन करून राज्यघटना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीस सर्वाधिकार मिळता कामा नयेत, अशी व्यवस्था राज्यघटनेने केली
विश्वाचे आर्त

साधना ही कष्टाची नव्हे तर सहजतेची वाट

ऐसें नेणों काय आपैसें । तयातेंचि कीजे अभ्यासें ।समाधि घर पुसे । मानसाचें ।। ४६१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – असे सहजच कसें
व्हायरल

कॉर्पोरेट ऑफिसमधील गमतीजमती

कॉर्पोरेट ऑफिस हा आधुनिक समाजाचा नवा देवळासारखा आहे. जिथं रोज सकाळी ठराविक वेळी घंटा वाजते (कार्यालय सुरू होतं) आणि सायंकाळी ठराविक वेळी घंटा थांबते (कार्यालय
काय चाललयं अवतीभवती

जे. डी. पराडकर यांच्या ‘ अक्षरयात्रा ‘ पुस्तकाला कोमसापचा पुरस्कार जाहीर

▪️चपराक प्रकाशनची निर्मिती▪️कोरोना काळातील लेख संग्रह संगमेश्वर – कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०२३-२४ चे वाड:मयीन पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये लोवले संगमेश्वर येथील लेखक जे.
काय चाललयं अवतीभवती

जयंत पवार नाट्य पुरस्कार उदय जाधव तर रसाळ स्मृती पुरस्कार अक्षय शिंपी यांना जाहीर

कणकवली : समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग तर्फे २०२५ सालचे नाट्य व काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचा जयंत पवार नाट्य पुरस्कार तरुण नाटककार उदय
विशेष संपादकीय

आरोग्यास हानिकारक उत्पादनांवर सर्वाधिक जीएसटी !

विशेष आर्थिक लेख केंद्र सरकारने जीएसटी कायद्याचे सुलभीकरण करत असताना समाजातील अती स्वच्छंदी जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, अनारोग्याविरुद्ध एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून चैनीच्या किंवा
पर्यटन

शूलपाणीचे अद्भुत विश्व…

शूलपाणीच्या झाडीत | प्रवेश करण्यापूर्वी… शूलपाणी हे नर्मदेचे हृदय आहे. परिक्रमावासींची खरी कसोटी शूलपाणीच्या झाडीत लागते. पण झाडी हे नाव फार फसवे आहे. झाडी म्हणावे
मुक्त संवाद

कष्टकरी कामगार चळवळीची शिवाजीराव कदम यांना श्रद्धांजली

कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे गुरुवारी ( ता. १८ सप्टेंबर ) निधन झाले. शिवाजीराव कदम हे मुळचे कदमवाडी भोसलेवाडी येथील शेतकरी. बालपणापासूनच त्यांचा निसर्ग,
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!