📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 24, 2026
Home Page 111
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हरभरा पीक लागवड : विशेष पूर्व नियोजन

👉🏻मागील वर्षीचे आपण हरभरा पीक बघितले तर, हरभरा पिकावर मर तसेच कॉलर रॉटचा प्रादुर्भाव झाला यामुळे खूप कमी उत्पादन मिळाले. या वर्षी सुध्दा मागील वर्षी
पर्यटन

कोल्हापुरातील ऐतिहासिक किल्ले भुदरगड 🚩

दुधी तलावातील बोटिंग आणि रंगीबेरंगी फुलांनी बहरलेलं पठार असा कोल्हापुरातील ऐतिहासिक किल्ले भुदरगड 🚩 कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात वसलेला किल्ले भुदरगड सध्या रंगीबेरंगी फुलांनी बहरलेला आहे.
मुक्त संवाद

इतिहासाचं वेड लागलेलीच माणसं इतिहास लिहितात

आज गजाननराव मेहंदळे आपल्यातून गेले, परंतु पुस्तकरूपी खजिना जे ते सोडून गेलेत त्यातूनच या देशातल्या , खासकरून महाराष्ट्रातल्या पुढच्या पिढ्यांना आपल्या इतिहासाची जाणीव आणि प्रेरणा
काय चाललयं अवतीभवती

इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार छायाचित्रकार संदेश भंडारे यांना जाहीर

कणकवली, जि. सिंधुदुर्ग – समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार, पत्रकार आणि लेखक संदेश भंडारे यांची निवड करण्यात
मुक्त संवाद

कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया : भाग २…

शिवाजी विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्यावतीने कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया : भाग २ या पुस्तकाचे प्रकाशन २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता होत आहे.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

परिवर्तनाच्या वाटेवर…

गणपतरावदादा यांनी आपल्या कार्याचा परीघ अधिक केला आहे. माती, शेती, निसर्ग, वृक्षवेली, पाणी, पशुपक्षी निसर्गातील सर्व घटकांना उत्तमप्रकारे वातावरण ठेवण्याचा नियोजनबद्धरित्या सुरू आहे. यामध्ये तज्ज्ञांचे
विश्वाचे आर्त

गुरुकृपा हेच दिव्यांजन

तेथ सदैवा आणि पायाळा । वरि दिव्यांजन होय डोळां ।मग देखे जैसीं अवलीळा । पाताळघनें ।। ४५८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – एखादा
सत्ता संघर्ष

पाकिस्तानबरोबर क्रिकेट, ऑपरेशन सिंदूर ते माझं कुंकू…

इंडिया कॉलिंग भारत पाकिस्तान सामना बघण्याचे आकर्षण मोठे असते. पण यावेळी लोकांमधे फारशी उत्सकता नव्हती. भारताने सामना जिंकल्यावरही जसे नेहमी फटाक्यांची आतषबाजी नाक्या नाक्यावर, चौका-
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कोकणातील शेती अन् वन्य प्राण्यांचा वाढता संघर्ष

कोकणाच्या भूमीचा विचार केला, की निसर्गाच्या समृद्धीने भारावून जाणं स्वाभाविक आहे. पावसाने न्हालेली हिरवीगार शेतं, डोंगरउतारावर डुलणारी भातपिकं, नारळ, आंबा, काजू यांच्या बागांनी व्यापलेली खेडी…
मुक्त संवाद

विजय: आनंदी आनंद !

ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या श्रमिक मुक्ती आंदोलनाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. विजय साठे यांचे शनिवार दि. १३ सप्टेंबर रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!