April 23, 2026
Home Page 42
कविता

कुणी, तिकीट देता का रे तिकीट ?

थोर कवी कुसुमाग्रज यांच्या “कुणी, घर देता का रे घर ?” या काव्याचे विडंबन पुढे सादर करीत आहे. अर्थातच कवी कुसुमाग्रज यांची क्षमा मागून. एक
विशेष संपादकीय

सीमा, भाषा आणि विश्वभारती : संघर्षातून संवादाकडे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी सीमा प्रश्नावर ठराव घेतला जातो. या ठरावातून भावना उसळतात आणि मराठी अस्मितेचा जयघोष केला जातो. मात्र संमेलन संपल्यानंतर काही
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

नवी दिल्‍ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषितम् सामायिक केले-“सुवर्ण-रौप्य-माणिक्य-वसनैरपि पूरिताः।तथापि प्रार्थयन्त्येव कृषकान् भक्ततृष्णया।।”हे सुभाषितम आपल्याला सांगते की सोने, चांदी, माणिक आणि उत्तम
सत्ता संघर्ष

रात्र वैऱ्याची आहे, जागा हो…

मुंबई कॉलिंग – भाजपच्या दैनंदिन टीकेचा रोख मातोश्रीवर दिसतोय. भाजपचे विधानसभेत सर्वाधिक आमदार असताना उध्दव यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करून भाजपच्या पाठित खंजीर खुपसला, देवेंद्र फडणवीसांना
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भारत आणि न्यूझीलंड यांची ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्याची घोषणा

नवी दिल्‍ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडसह एक व्यापक, संतुलित आणि भविष्याभिमुख मुक्त व्यापार करार केला आहे.भारत-प्रशांत क्षेत्रात भारताच्या आर्थिक आणि
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारती चळवळः मॅन्ग्रोव्ह वनराई – किनाऱ्यांची ढाल, हवामानाची तिजोरी आणि जीवनाचा आधार

समुद्र आणि जमीन यांच्या सीमारेषेवर उभी असलेली मॅन्ग्रोव्ह वनराई ही निसर्गाची एक अद्भुत देणगी आहे. भरती–ओहोटीच्या पाण्यात तग धरून उभी राहणारी ही झाडे केवळ वनस्पती
काय चाललयं अवतीभवती

लेखकांने लिखाणाबरोबर कृतिशील असावे : सायमन मार्टिन

इचलकरंजी – एकीकडे दुःख आणि दुसरीकडे सार्वत्रिक जल्लोष सुरू असताना समाजात लेखकाने भान राखायला हवे. समाजाच्या तळाशी जाऊन लेखकाने विचार करायला हवा. तो कृतिशील असावा,शब्दांच्या
विश्वाचे आर्त

अध्यात्म म्हणजे काय ?

ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – अर्जुना, याप्रमाणे
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारती चळवळः रिओ ग्रांडे जीवनवाहिनीचा पुनर्जन्म — निसर्ग, मानव आणि सहअस्तित्वाची कथा

पाणी व्यवस्थापन म्हणजे केवळ तांत्रिक प्रश्न नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्दा आहे. नदी टिकली तरच समुदाय टिकतील आणि समुदाय सजग असतील तरच नदी वाचेल
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नाताळातही थंडी, पण नववर्ष सलामीला थंडी होणार कमी

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!