April 23, 2026
Home Page 43
मुक्त संवाद

जेव्हा राज्यपाल तुमचे व्हिजिटिंग कार्ड मागतात….

बिहारचे राज्यपाल या पदापेक्षा त्यांची वैचारिक उंची आणि ओळख कितीतरी मोठी आहे हे म्हणताना माझा उर भरून येत होता. त्यांनी मला दाद दिल्यावर त्यांना खाली
विश्वाचे आर्त

परब्रह्म म्हणजे काय ?

जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे ।हालवलेंही न गळे । ते परब्रह्म ।। १७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – जें इतकेंहि
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात अग्रगणण्यच !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व राज्यांची आर्थिक कामगिरी दाखवणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. विविध राज्यांच्या आर्थिक कामगिरीवर दृष्टीक्षेप टाकला असता महाराष्ट्र राज्य आर्थिक आघाडीवर प्रथम
सत्ता संघर्ष

केर‌ळमध्ये कम्युनिस्टांना इशारा घंटा

स्टेटलाइन – भाजपने पश्चिम बंगाल व केरळ या दोन राज्यांवर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी पक्षाने कठोर
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वणव्याची राख अन् विश्वभारतीची वाट

जंगलांना लागणारा वणवा ही आजची केवळ पर्यावरणीय समस्या राहिलेली नाही, तर ती मानवी अस्तित्वालाच थेट आव्हान देणारी जागतिक आपत्ती बनली आहे. निसर्गाशी माणसाचे नाते तुटत
पर्यटन

१०७ व्या देशाचा प्रवास : कॅरिबियन सागरातलं त्रिनिदाद आणि टोबॅगो

जगभ्रमंती हा केवळ देश पाहण्याचा छंद नसतो, तो माणसाला हळूहळू जगाशी जोडणारा अनुभव असतो. जयप्रकाश आणि जयंती प्रधान यांचा प्रवासही तसाच आहे—नकाशावरच्या सीमारेषा ओलांडत, संस्कृतींच्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मोसंबी फळ पीक सल्ला

🍊मोसंबी फळ पीक सल्ला 🍊 आंबिया बहारसाठी बऱ्याच मोसंबी बागांना अजून ताण बसलेला नाही. काही बागांमध्ये पानगळ रोगामुळे दिसत आहे. जमिनीत २ फूट खोल ओल
मुक्त संवाद

महाराष्ट्रातील निवडक व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा ग्रंथ : कला -साहित्य भूषण

कला -साहित्य भूषण’ या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट आदी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास तीस व्यक्तिमत्वांविषयी या ग्रंथातून माहिती दिली आहे. ही
मनोरंजन

पुण्यात २६ ते २८ डिसेंबर दरम्यान ८ वा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

देश विदेशातील ७० हून जास्त चित्रपटांचे प्रदर्शनचित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक वास्तव मांडणारा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २६ डिसेंबरपासून पुण्यातअभिनेते मकरंद अनासपुरेंना ‘निळुभाऊ फुले कलाकार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारती चळवळः निसर्गासोबत सहअस्तित्व साधणारा विकास हवा

विश्वभारती ही संकल्पना मुळातच “सर्वांचे अस्तित्व परस्परांवर अवलंबून आहे” या तत्त्वावर उभी आहे. मानव, प्राणी, वनस्पती, जल, वायू, माती आणि सूक्ष्म जीव यांचे एक अदृश्य
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!