📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 14, 2026
कविता

काय बदलायचे….

Shivaji Satpute Gophan Gunda Dadhiwale

गोफणगुंडा

राजगडावरुन आवाज आला
पाट्या बदला
गुवाहाटीतून आवाज आला
टोप्या बदला

घड्याळाकडे पहात
काटे म्हणाले, अॅड्रेस बदला
टरबुजाला मिठी मारीत
वर्षा म्हणाली, ड्रेस बदला

उखळातली जनता म्हणाली
बत्ता बदला
चिखलात बसलेली म्हैस म्हणाली
सत्ता बदला

शिवाजी सातपुते – 9075702789

Related posts

रंगातच उरला नाही रंग…

पाऊस

काय ती दिवस, हुतं

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406