महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर किनारपट्टी म्हणून मालवण – तारकर्लीची ओळख आहे. ही किनारपट्टी निश्चितच पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. डी सुभाष प्रोडक्शनच्या सौजन्याने मालवण- तारकर्ली किनारपट्टीचे सौंदर्य ड्रोनच्या नजरेतून…
शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.