📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 14, 2026
कविता

कधीच कवितेचा शेवट होत नाही…

endless-poem-poetry-by-umesh-pawar

कधीच कवितेचा शेवट होत नाही
ती वेगवेगळ्या विषयांवर
संभाषण करीत असते…

कधी नजरेला नजर मिळवून
रंगभूमीवर सामाजिक विचारांचे
प्रबोधन करत मानवी धैर्याने बळ देते….

सदैव उसळत असलेल्या
समुद्राच्या त्या लाटा किनाऱ्यावर
उमटलेल्या पावलाना कुशीत घेते…

आसंवाना लपवून तरंगत्या जहाजाला
पोहण्याची ती वलय क्षणाची हौस ती
नकळतपणे पैलतीरावर नेथे….

विरहीत बहरलेल्या मीपणात
शृंगारलेल्या हिरवळ निसर्गाची प्रशंसा
करत वेगळा अनुभव देऊ लागते…

रहस्यमय कथेत ती उमलत जाणारी
काव्ये सत्यात परिवर्तन लढा देत
संघर्ष चळवळीत अखंडीत जन्मते…

Related posts

अनाथांची जात

पत्रकार

कमळं तरी उगवतील कशी ?

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406