जनगणना झाली की बदलणार राजकीय नकाशा ?
भारतीय राज्यघटनेने ‘एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य’ या तत्त्वावर लोकशाहीची पायाभरणी केली असली तरी प्रत्यक्षात मतदारसंघांच्या रचनेत लोकसंख्येतील बदलांचा परिणाम पूर्णपणे दिसून येत नाही.
शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.