April 23, 2026
Home Page 32
मुक्त संवाद

कला-साहित्य भूषण पुस्तक : गुणी स्नेहीजनांचा कौतुक सोहळा …!

पुस्तक परिचय शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर भुजबळ आणि त्यांच्या पत्नी अलका यांनी न्यूज स्टोरी टुडे हे पोर्टल सुरु केले. याद्वारे देश विदेशातील विविध क्षेत्रातील लोकांना
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मधुमेहाच्या “राजधानीत” जागरुकतेमुळे साखर कारखान्यांवर परिणाम ?

आपल्या दैनंदिन जीवनात साखरेचा वापर सकाळपासून रात्रीपर्यंत सातत्याने वारे माप केला जातो. मधुमेही रुग्णांचे उच्चांकी प्रमाण लक्षात घेता जागतिक पातळीवर मधुमेहाची “राजधानी” म्हणून भारताची नोंद
विश्वाचे आर्त

देव शोधायचा नसतो, तर…

तो केवळ परब्रह्म । जया परमपुरुष ऐसें नाम ।तें माझें निजधाम । होऊनि ठाके ।। ९९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – जें केवळ
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निळ्या कॅनव्हासवरचा हिरवा चमत्कार

निसर्ग कधीच आपले रहस्य उघडपणे सांगत नाही; तो ते दाखवतो. पण ते पाहण्याची नजर आणि तो क्षण थांबवण्याची संवेदना छायाचित्रकाराकडे असावी लागते. सुभाष पुरोहित यांनी
काय चाललयं अवतीभवती

वि. स. खांडेकर हे अव्वल दर्जाचे ध्येयवादी लेखक: विनोद शिरसाठ

कोल्हापूर : वि. स. खांडेकर यांच्या साहित्याने एका पिढीला ध्येय दिले. त्यांचे साहित्य वाचून कोणी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. कोणी शिक्षकीपेशा स्वीकारला. कोणी सहकार, शेतीकडे, व्यापाराकडे
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वालुग : कृषी – पशुपालक संस्कृतीचा जिवंत आलेख

वालुग या प्रस्तुत कथासंग्रह मध्ये त्यांच्या १० कथा समाविष्ट केलेल्या आहेत. या संग्रहातील बऱ्याच कथा व्यक्तिचित्रणात्मक अशा आहेत. काळा सुरा, हजारे मास्तर, टाचरी सुंदरा, हजामत
विश्वाचे आर्त

मनाचे भटकणे थांबते कसे ?

परी मनाचेनि स्थैर्ये धरिला । भक्तीचिया भावना भरला ।योगबळें आवरला । सज्ज होउनी ।। ९६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – परंतु मनाच्या स्थिरतेनें
विशेष संपादकीय

Scope Creep वर कोणते आहेत उपाय ?

Scope Creep मुळे निर्माण होणारा ताण : एक गंभीर मानसिक आरोग्य समस्या (भाग ३ : उपाय, पुनर्बांधणी आणि आशेची वाट) Scope Creep ही समस्या जितकी
सत्ता संघर्ष

ठाकरे बंधू बोध काय घेणार ?

स्टेटलाइन – शिवसेना म्हणजे सहजतेने वितळणारा नैनिताल किंवा काश्मीरमधील बर्फ नाही. तो त्याही पलिकडे जाऊन मजबुतीने उभा राहिलेला हिमालयाचा कडा आहे. तो लक्षावधी शिवसैनिकांच्या त्यागातून
विश्वाचे आर्त

ब्रह्मरंध्र हे मृत्यूचे द्वार नव्हे तर अनंत जीवनाचे प्रवेशद्वार

आकळलेनि योगें । मध्यमामध्यमार्गे ।अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा ।। ९४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – स्वाधीन झालेल्या अष्टांग योगानें, सुषुम्ना नाडीच्या मध्यमार्गानें, अग्निस्थानापासून
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!