April 23, 2026
Home Page 34
सत्ता संघर्ष

मुंबईवर नवा कारभारी

मुंबई कॉलिंग –आशिया खंडातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाची नोंद झाली. राज्यातही देवेंद्र फडणवीस हे तीन वेळा मुख्यमंत्री झाले, पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर
सत्ता संघर्ष

डांगे मोडले, आता ठाकरेंची पाळी !

संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला जात असतानाच मुंबई केंद्रशासित म्हणून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घोषणा देखील करून टाकली होती. महाराष्ट्रापासून मुंबई तोडणे, ही केवळ
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी नवा बियाणे कायदा

शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक सुधारणा: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवीन बियाणे कायद्याची दिली माहिती नवी दिल्ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्राम विकास
संशोधन आणि तंत्रज्ञान

वर्डकॅम्प कोल्हापूर २०२६: कोल्हापूरच्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक नवी पहाट

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर शहराने आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपली पावले वेगाने टाकण्यास सुरुवात केली आहे. या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘वर्डकॅम्प कोल्हापूर
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पर्यावरणपूर्वक ग्रामीण संस्कृती जोपासणे ही काळाची गरज

दुसऱ्या वनराई बालकुमार साहित्य संमेलनामध्ये डॉ. प्रतिमा इंगोले यांनी केलेल अध्यक्षीय भाषण… आज ह्या पावनपर्वावर इथे जमलेल्या सर्वांना मी प्रथम वंदन करते. कारण पर्यावरण रक्षणासारख्या
काय चाललयं अवतीभवती

वाचन संस्कृतीच्या अभावामुळे समाजातील विवेक हरपला – कवी अजय कांडर

वाचन संस्कृती व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन ओणी बॅ. नाथ पै वाचनालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा कणकवली – वाचन संस्कृतीमुळे समाज सुसंस्कृत होत असतो.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषीविविधतेचा वारसा जोपासणाऱ्या रणरागिणींचा गौरव !

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ निमित्ताने… जमीनहक्क, समान वेतन, तंत्रज्ञान व प्रशिक्षण अधिकार, संसाधन नियंत्रण, लिंगभेद कमी करून धोरणनिर्मितीत महिलांचा सहभाग वाढवावा लागेल. याखेरीज पुरेशा
सत्ता संघर्ष

मुंबई, महाराष्ट्रावर भाजपाचा डंका

मुंबई कॉलिंग – ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईत भावनिक वातावरण तयार झाले. पण भावनेच्या लाटेवर महापालिकेत ठाकरे बंधुंना बहुमत मिळाले नाही. ठाकरे बंधुंना पंचहत्तरी गाठताना
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरांची भाक

तूं मन बुद्धि सांचेसीं । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ।। ७९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ
मनोरंजन

प्रेम, आठवणी आणि फुजी पर्वत : ललित–मृण्मयींचा नवा मराठी-जपानी सिनेप्रवास

चि व चि. सौ. का”ची हिट जोडी ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले पुन्हा एकदा इरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित “तो, ती आणि फुजी”
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!