April 23, 2026
Home Page 35
सत्ता संघर्ष

महायुती की ठाकरे बंधू ?

मुंबई कॉलिंग – केंद्रात भाजपाप्रणित एनडीएची सत्ता आहे. राज्यात भाजपाप्रणित महायुतीची सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने धुव्वाधार यश मिळविले आहे.
मुक्त संवाद

‘लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा ‘ हा बदलाच्या पाऊलखुणा दर्शवण्याचा प्रयत्न

पूर्वी कामात -विशेषतः स्त्रियांच्या- शारीरिक कष्ट असायचे. ते हलके करण्यासाठी कामांच्या लयतालाशी शरीराची लय साधत, त्यांच्याशी गाण्याची लयही जोडली जायची. बाईंनी अधोरेखित केलेला अजून एक
विश्वाचे आर्त

आत्मप्रतीती ज्या अवस्थेत स्थिरावते, त्या अवस्थेचे प्रभावी वर्णन

ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली ।जैसी समरससमुद्रीं धुतली । रुळेचिना ।। ६४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – ती त्याची
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
काय चाललयं अवतीभवती

कवी अजय कांडर यांना साहित्य चळवळ योगदानासाठी अक्षरमित्र पुरस्कार

एक फेब्रुवारी रोजी लांजा रिंगणे येथे पुरस्काराचे वितरण कणकवली – कवी अजय कांडर यांचे कोकणच्या साहित्य सांस्कृतिक चळवळीतील गेली 35 वर्षातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वाचनातून स्वातंत्र्याकडे : वाचन संस्कृती, वाचन चळवळ अन् महिला वाचनालयांची अपरिहार्यता

एक पुस्तक एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात बदल घडवू शकते. एक वाचनालय एका पिढीला दिशा देऊ शकते. आणि वाचन चळवळ संपूर्ण समाजाचे भविष्य घडवू शकते. आज गरज
काय चाललयं अवतीभवती

पसायदान राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

गुहागर – सन २०१४ पासून पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्यावतीने पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्कार देण्यात येतात. या वर्षी कविता संग्रह, कथा संग्रह आणि कादंबरीसाठी पुरस्कार प्रदान
काय चाललयं अवतीभवती

उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी ‘आशीर्वाद पुरस्कार’ – पुस्तके पाठविण्याचे आवाहन

मुंबई : येथील वंदना प्रकाशन संस्थेच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सर्व साहित्यप्रकारांना ‘आशीर्वाद पुरस्कार’ प्रदान केला जातो. सन्मानचिन्ह व
मुक्त संवाद

कुत्र्यांच्या विष्ठेबद्दल बोलण्याची वेळ आली आहे

श्वान प्रेमाच्या नावाखाली समाजात वाढत चाललेली बेफिकीरी, दादागिरी आणि नागरिक जबाबदारीचा अभाव याबाबत नागरिकांमध्ये याच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती व शहराच्या स्वच्छतेबाबत आंतरिक इच्छा निर्माण झाल्याशिवाय या
कविता

।। जिजाऊंचा पाळणा ।।

लखुजी राजे माळसा पोटीपाचवी कन्या चौघांच्या पाठीजिजा जन्मली भाग्याची बेटीजो बाळा जो रे जो रेणुका मातेला नवस केलाबहु पुण्याचा संचय झालाबाळाच्या रूपे फळाला आलाजो बाळा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!