April 23, 2026
Home Page 38
मुक्त संवाद

संविधान शाळेचे स्वप्न पाहणारी मुलुंडची वृषाली…

जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ४३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकी या अंतर्गत १० महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज वृषाली माने
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सध्यस्थितीत मातीचे संरक्षण अन् गुणवत्ता जतन करणे हेच प्रमुख आंतरराष्ट्रीय ध्येय

दरवर्षी ५ डिसेंबर हा दिवस “जागतिक मृदा दिन” म्हणून साजरा केला जातो हे आपणा सर्वांना माहीत आहे. या वर्षासाठी निवडलेले घोष वाक्य आहे ’माती आणि
सत्ता संघर्ष

निवडणूक आयारामांची नि सग्यासोयऱ्यांची…

स्टेटलाइन- नगर परिषद, नगर पंचायत आणि आता महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांचे अवमूल्यन होते आहे काय असे वाटू लागले आहे. महापालिकांमधे उमेदवारी मिळविण्यासाठी पंचवीस – पन्नास-
गप्पा-टप्पा

भारत केवळ भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचा रक्षक नव्हे तर त्यांच्या परंपरेचा जिवंत वाहक

भगवान बुद्ध यांच्याशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद नमो बुद्धाय. केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पालनपोषण करणारी अर्चना

जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ३३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकी या अंतर्गत १० महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज अर्चना देशमाने
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

2025 वर्ष लाभदायक ! मात्र 2026 ची अनिश्चितता

2025 हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी खूप उत्तम व लाभदायक ठरले. मात्र आगामी 2026 वर्ष अस्थिरता, अनिश्चिततेच्या धोक्यात लपेटले आहे. सरत्या वर्षाचा
मुक्त संवाद

कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत भटक्या-विमुक्तांसाठी कार्यरत असणारी उषा

३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकी या अंतर्गत १० महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज उषा शिंदे – वाखारे यांच्या कार्याचा
मुक्त संवाद

जिद्द, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःचे साहित्यिक विश्व निर्माण करणारी भारती

जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – १३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊ दशरात्रोत्सव अंतर्गत १० कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज भारती सावंत यांच्या
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरी केवळ वाचायची नाही, तर जगायची…

ऐसेनि हें सकळ ज्ञानीं समर्पे । मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे ।पाठीं ज्ञेयचि स्वरुपें । निखिल उरे ।। ५२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ
काय चाललयं अवतीभवती

मुंबई एकता कल्चर अकादमीचे काव्य पुरस्कार जाहीर

डॉ.निर्मोही फडके, निशिगंधा गावकर, मनीषा शिरटावले यांना पुरस्कारसिंधुदुर्गातील कवयित्री स्नेहल रावराणे, संचिता चव्हाण, विद्या पाटील यांचाही गौरव मुंबई – सुमारे 40 वर्ष साहित्य कला क्षेत्रात
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!