खुर्च्यांचा नव्हे, साहित्याचा विजय व्हावा !
मराठी साहित्यविश्वातील एक प्रतिष्ठित संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अलीकडील निवडणुकीने केवळ पदाधिकाऱ्यांचा बदल घडवला नाही, तर संस्थेच्या कार्यपद्धती, संस्कृती आणि साहित्याभोवतीच्या वातावरणावरही नव्याने चर्चा
