April 23, 2026
Home Page 39
मुक्त संवाद

कँडी क्रश : कथेच्या कथापणाला पुरेपूर पुरून उरणारी कथा

कल्पित- अकल्पित कथा रचायला कथाकाराकडे निराळा श्वास हवा तरच इतक्या दीर्घ दमसासाची कथा लिहून होईल कादंबरी लिहिताना जसा तिचा ताल आणि तोल सांभाळावा लागतो तसेच्या
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वर महाराजांची ध्यानपद्धती

मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा बरवी ।वेदिका रचे मांडवीं । शरीराचां ।। ४९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – नंतर वज्रासन हीच
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ हे केवळ गौरवाचे वर्ष न राहता धोरणात्मक बदलांचे वर्ष ठरावे

२०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यामागचा हेतू केवळ एका घटकाचा गौरव करणे एवढाच मर्यादित नाही, तर जागतिक अन्नव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वर्ग खोल्यांमध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर

शैक्षणिक व्यवस्थेत तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. तथापि, प्रत्येकाने वास्तववादी दृष्टिकोन राखला पाहिजे. जसे शिक्षणात अद्यावत तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे दोन्ही असताना फक्त,
मुक्त संवाद

निर्वासित एक आत्मकथन अन् संघर्षगाथा

‘मी का लिहिते?’ या पुढील प्रकरणात, लेखिका म्हणते, ‘लिहिणं, व्यक्त होणं ही माझी शालेय वयापासूनची श्वासाइतकी प्राथमिक गरज आहे. ती जगण्याचं एक उद्दिष्टच बनली.’ ललित,
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारती संकल्पना अन्न सुरक्षेसाठी एक सर्वसमावेशक मानवकेंद्रित दृष्टिकोन

जागतिक पातळीवर अन्न सुरक्षा हा प्रश्न केवळ भुकेपुरता मर्यादित राहिलेला नाही; तो आता मानवी अस्तित्व, आरोग्य, सामाजिक स्थैर्य, आर्थिक समता आणि पर्यावरणीय शाश्वततेशी थेट जोडलेला
मुक्त संवाद

इन्शाअल्लाह ( एक आस्वादन)

मुखपृष्ठाच्या वरच्या बाजूला उजवीकडे खिडकी आहे. मुस्लीम वास्तुशैलीचे ते प्रतिक आहे. दर्गाह, मशीद आशा ठिकाणी या प्रकारच्या खिडक्या असतात. इथे असे सुचवले आहे की या
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरीचे अंतिम अमृत

तेवी अहंभावो जाय । तरी ऐक्य तें आधीचि आहे ।हेंचि साचें जेथ होये । तो अधियज्ञु मी ।। ४५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ
सत्ता संघर्ष

देवाभाऊ विरूध्द ठाकरे बंधू…

स्टेटलाइन- ठाकरे बंधुंची पत्रकार परिषद होती की फॅमिली फोटो सेशन होते अशीही नंतर चर्चा झाली. रश्मी ठाकरे, आदित्य , शर्मिला ठाकरे व अमित यांच्यासह व्यासपीठावर
काय चाललयं अवतीभवती

कवी अजय कांडर यांना कवयित्री आशा पिळणकर स्मृती काव्य पुरस्कार

18 जानेवारी रोजी बांदा येथे पुरस्काराचे वितरण कणकवली – ज्येष्ठ कवी अजय कांडर यांना श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज पॅरामुर ( तेलंगणा )
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!