May 9, 2026
Home Page 87
मुक्त संवाद

वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गां – नीता चापले

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! – नीता चापले मध्यमवर्गीय कुटुंबातील एकत्र कुटुंबात वाढलेली, चोरून खेळ खेळणारी, राखेतून फिनिक्स पक्षासारखी उत्तुंग झेप घेणारी, महिला क्रिकेट खेळाडू,
मनोरंजन मुक्त संवाद

तेजश्री प्रधान : अभ्यासू व्यक्तिमत्त्व….!

तेजश्रीचे हस्ताक्षर खूप सुंदर असल्याचं सांगून तिच्या शिक्षिका सांगतात, तिने हस्तलेखनाच्या अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसं पटकावली आहेत. तेजश्रीने शाळेतील एका नाटकात राक्षशीणीची भूमिका केली होती. इतकी
मुक्त संवाद

वेगळी वाट चोखळणारी नवदुर्गा – मधुरा भेलके

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..४ गेली २५ वर्ष अथकपणे विविध क्षेत्रात धाडसी, प्रामाणिक व निर्भिडपणे कार्यरत राहून आपल्या गावातील देवस्थानचा विकास करून त्या माध्यमातून धार्मिक
काय चाललयं अवतीभवती

महिलांचे निर्णयप्रक्रियेत समावेशन आवश्यक: खासदार सुप्रिया सुळे

शिवाजी विद्यापीठात ‘कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया: भाग-२’ पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर: महिलांना निर्णयप्रक्रियेत सामावून घेऊन त्यांना त्यासाठी ताकद देणे यातून त्यांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण शक्य आहे, असे
मुक्त संवाद

‘लोकसाधना’ महावृक्षाचा जनक

पुस्तकातील एक प्रसंग व अनुभव असा की ज्यामुळे डॉ. राजा दांडेकर यांचा आयुष्यातील माईलस्टोन वाटावा. तरुणपणी वरोरा येथे ते गेले होते. संध्याकाळी उशिरा पोहचुनही पुज्यनीय
विश्वाचे आर्त

शब्दातीत सुख

प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे ।म्हणोनि आधींचि बोलु बहुडे । तयालागी ।। ४६९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – तो ओंकाराच्या
सत्ता संघर्ष

भारतात जनरेशन झेडचा उठाव होईल का ?

स्टेटलाइन जगभरात ऑनलाइन बिझनेस किती अब्ज होत असेल हे सांगता येणेही कठीण आहे. मग नेपाळ सरकारने युवाशक्तिच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम का केले ? नेपाळमधील
काय चाललयं अवतीभवती

साहित्यवलय पुरस्कार २०२५ ची घोषणा

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एंटरटेन्मेंटतर्फे आयोजित ‘साहित्यवलय पुरस्कार २०२५’ची घोषणा करण्यात आली आहे. विविध साहित्यप्रकारांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लेखकांना यावर्षी हे
मुक्त संवाद

वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गा..!..आशा नेगी-हिरेमठ

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..आशा नेगी-हिरेमठ “ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकाच प्रयोजनच आहे प्रत्येकाच्या मनातून कॅन्सर” या शब्दाची भीती घालवणे.’ अशा शब्दांत ती सतत बोलत
विशेष संपादकीय

चाकरमान्यांची घुसमट…

मुंबई कॉलिंग – गणपती – होळीसाठी हजारो एसटी बसेस सोडल्या जातात. एकाच गावचे लोक संपूर्ण बसचे बुकींग करून जातात. कितीही बसेस व रेल्वे गाड्या सोडल्या
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!