📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 22, 2026
Home Page 87
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आंबा पिकावरील तुडतुडे अन् त्याचे नियंत्रण उपाय

आंबा पिकावरील तुडतुडे, त्यांची लक्षणे, नुकसान, जीवनचक्र आणि प्रभावी नियंत्रण उपायांची सविस्तर माहिती. शाश्वत, जैविक व रासायनिक नियंत्रण पद्धतींसह संपूर्ण मार्गदर्शक. डॉ. बी. व्ही. भेदे
सत्ता संघर्ष

बिहारच्या जनतेची पुन्हा एकदा फसवणूक..!

बिहारला नैसर्गिक साधन संपत्ती आहे. जमीन चांगली आहे. पाण्याचा पुरवठा भरपूर आहे. मनुष्यबळ खूप आहे. या साऱ्याचा सदुपयोग करून घेऊन नवी दिशा देण्याची वणवा आहे.
कविता

झाडं आज पोरकी झाली…

झाडं आज पोरकी झाली... आज...होती...झाडं स्तब्ध.. निशब्द...कारण...त्यांची आई...त्यांची माय...आज त्यांना सोडून गेलीझाडं आज पोरकी झालीती जन्मली.. अशीच114 वर्षांपूर्वीएका मजुराघरी...वाढली... मोठी झालीलग्न झालं अन..सून होऊन गेली
मुक्त संवाद

खऱ्याखुऱ्या गझलेचा सम्यक शोध

प्रस्तुत ग्रंथात अनेक मान्यवरांनी गझलविषयक केलेली चर्चा, लिहिलेले लेख, विविध समीक्षकांचे तत्कालीन भाष्य हे सर्व मराठी गझल अधिक प्रगल्भ होण्यास कसे पूरक ठरले आहे, याचेही
काय चाललयं अवतीभवती

मानवी मूल्यांची बूज राखणारी गवळी, डिसोजा यांची कविता : डॉ. माया पंडित

कोल्हापूर – : कवी अरुणचंद्र गवळी आणि फेलिक्स डिसोजा यांची कविता मानवी मूल्यांची बूज राखणारी आहे. अशा कवींना पुरस्कार देऊन शिवाजी विद्यापीठाने त्यांचा केलेला सन्मान
विश्वाचे आर्त

हाच आत्मज्ञानाचा सुर्योदय

तैसा गुरुकृपाउखा उजळली । ज्ञानाची वोतपली पडली ।तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ।। १३१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – त्याचप्रमाणें गुरुकृपारूप
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नांगरमुठीला हात घालण्यापूर्वी – पांडुरंग पाटील

नांगरमुठीला हात घालण्यापूर्वी – पांडुरंग पाटील प्रभा प्रकाशन कणकवलीचा ‘शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव पुरस्कार’ पांडुरंग पाटील लिखित- दर्या प्रकाशन प्रकाशित ‘नांगरमुठी’ कादंबरीला जाहीर
सत्ता संघर्ष

असुरक्षित राजधानी

ऑपरेशन सिंदुरचा बदला घेण्यासाठी स्फोट घडवला का… पुलवामामधे सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमधे घुसून भारतीय सैन्याने बदला घेतला होता, त्याचा विसर दहशतवाद्यांना अजून पडलेला
काय चाललयं अवतीभवती

शिवाजी विद्यापीठात शनिवारी ( ता. १५ ) काळसेकर काव्य पुरस्कार वितरण सोहळा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या सतीश काळसेकर व ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कारासाठी यंदा पुण्याचे प्रख्यात कवी अरुणचंद्र गवळी आणि वसईचे युवा कवी फेलिक्स डिसोजा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मोदी सरकारच्या ‘बियाणे सार्वभौमत्वाच्या आत्मसमर्पणा’चा किसान सभेकडून तीव्र निषेध

२६ नोव्हेंबरपासून देशव्यापी आंदोलनाची घोषणा नवी दिल्ली – ऑल इंडिया किसान सभा (AIKS) ने पेरू येथे २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या Inter­national Treaty on Plant
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!