May 9, 2026
Home Page 88
विश्वाचे आर्त

प्राण स्थिर झाला की मन आपोआप होते स्थिर

तेथ मनाचें मेहुडें विरे । पवनाचें पवनपण सरे।आपणपां आपण मुरे । आकाशही ।। ४६८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – त्या ठिकाणी मनरूपी मेघ
काय चाललयं अवतीभवती

पाचव्या समाज साहित्य भाषा विचार संमेलनच्या अध्यक्षपदी भाषा अभ्यासक डॉ. दीपक पवार

मुंबई – समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि सहयोग संस्था वसई यांच्यावतीने वसई येथे पाचवे समाज साहित्य भाषा विचार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

एकविसाव्या शतकातील ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि व्याप्ती – संशोधनात्मक ग्रंथासाठी लेख पाठविण्याचे आवाहन

“ग्रामीण साहित्य हे समाजाच्या परिवर्तनाचे आरसे आहे. एकविसाव्या शतकातील बदलत्या ग्रामीण जीवनाचे शास्त्रीय दर्शन घडविणे हे या ग्रंथाचे मुख्य उद्दिष्ट आहे. संशोधक व अभ्यासकांनी आपले
मुक्त संवाद

वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गा..! सोनाली बडे

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! ..२ – सोनाली बडे स्वतःचा झालेला बालविवाह मोडून शिक्षणाची कास धरून नर्सिंगचा कोर्स स्वतःच्या हिंमतीवर पूर्ण करून एका मोठ्या हॅास्पिटलमधे
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कवी अजय कांडर यांच्या ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा

२८ रोजी इचलकरंजी येथे संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजनडॉ. रणधीर शिंदे, डॉ. रफिक सुरज, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. संजीवनी पाटील आदी अभ्यासकांचा सहभाग कोल्हापूर – मराठीतील नामवंत
विश्वाचे आर्त

जीवनच इतरांसाठी दीपक ठरेल असे जगा…

हा संसार उमाणितें माप । कां अष्टांगसामग्रीचे दीप ।जैसें परिमळेंचि धरिजे रूप । चंदनाचें ।। ४६३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – हा पुरुष
मुक्त संवाद

वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गा.. – प्रा. डॉ. मृणालिनी आहेर

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! ..१... प्रा. डॉ. मृणालिनी आहेर स्त्रीवादी विचारांचा समाजात आणि व्यक्तिगत जीवनात डोळसपणे पाठपुरावा केला. नोकरीच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक भेदभावाला
सत्ता संघर्ष

मोदींच्या भेटीने मणिपूरला काय मिळाले ?

इंडिया कॉलिंग गेली अडिच वर्षे कुकी व मैतेई समाजातील विभाजन हे केवळ भौगोलिक किंवा राजकीय नाही तर शाळा, कॉलेज, बाजारपेठा, दवाखाने, धार्मिक स्थळे अशा सर्व
सत्ता संघर्ष

हुकूमशाहीकडे वाटचाल करण्याच्या पाऊलखुणा..!

भारतामध्ये हुकूमशाही येऊ नये यासाठी खूप विचारमंथन करून राज्यघटना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीस सर्वाधिकार मिळता कामा नयेत, अशी व्यवस्था राज्यघटनेने केली
विश्वाचे आर्त

साधना ही कष्टाची नव्हे तर सहजतेची वाट

ऐसें नेणों काय आपैसें । तयातेंचि कीजे अभ्यासें ।समाधि घर पुसे । मानसाचें ।। ४६१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – असे सहजच कसें
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!