विश्वभारती ही संकल्पना मुळातच “सर्वांचे अस्तित्व परस्परांवर अवलंबून आहे” या तत्त्वावर उभी आहे. मानव, प्राणी, वनस्पती, जल, वायू, माती आणि सूक्ष्म जीव यांचे एक अदृश्य...
मानवाच्या प्रगतीसोबत वाढलेले औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि वाहनसंख्या यामुळे पृथ्वीचा श्वास दिवसेंदिवस अधिक जड होत चालला आहे. जागतिक पातळीवर वायू प्रदूषण हे आज केवळ पर्यावरणीय संकट...
मानवजातीसमोरील संकट, प्रयत्न, प्रयोग आणि पुढील आव्हानांचा सखोल वेध मानवजातीने प्रगतीचे शिखर गाठताना पृथ्वीच्या छातीत खोलवर अनेक जखमा केल्या. वायू प्रदूषण, नद्यांचे विषारी होणे, समुद्रातील...
मानवजातीसमोर उभे असलेले सर्वात मोठे आव्हान कोणते ? युद्ध, भूक, दारिद्र्य, सामाजिक संघर्ष… की अजून काही? खरे तर हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याचे संकट, वननाश,...
स्त्री आणि पर्यावरण जैविक विविधतेचं महत्त्व, तिचं संरक्षण-संवर्धन करण्याची गरज आणि स्थानिक परिस्थितीला अनुरूप अशा संवर्धनाच्या पद्धती यांविषयीचं ज्ञान जगभरातल्या ग्रामीण स्त्रियांनी पिढ्यान् पिढ्या जपलं...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406