📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 25, 2026
Home Page 118
काय चाललयं अवतीभवती

प्राचीन शैलीतील देवीच्या रूपातील गणेश…

कोल्हापूर – येथील मंगळवारपेठेतील महालक्ष्मीनगर मित्र मंडळाने प्रतिष्ठापित केलेली प्राचीन शैलीतील देवीच्यारूपात मूर्ती.
विश्वाचे आर्त

साम्यावस्था म्हणजे काय?

म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसी साम्य येईल ।हें विशेषेंहि न घडेल । तयालागी ।। ४१७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ –
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी सल्ला – तूर पिकाचे सद्यस्थितीत व्यवस्थापन

माहितीस्त्रोत – राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, पैठण रोड, छत्रपती संभाजी नगर मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. काही जमिनीत निचरा लवकर होतो, तर भारी काळ्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उत्पादन वाढीसाठी असे करा रब्बी ज्वारीचे नियोजन

उत्पादन वाढीसाठी पेरणीची योग्यवेळ साधणे महत्त्वाचे असते. कीड-रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रब्बी ज्वारीच्या पेरणीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे यासाठी या काही
सत्ता संघर्ष

आंतरवाली सराटी ते आझाद मैदान….

इंडिया कॉलिंग  – मोफत धान्य,  लाडकी बहिण योजना, वसतीगृहे किंवा शिष्यवृत्या देऊनही समाधान होत नाही. साडेचार दशकानंतरही मराठा आरक्षणावर समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही. आंदोलन
विशेष संपादकीय

गंजत चाललेली भारतीय न्यायव्यवस्था !

भारतीय न्यायव्यवस्थेबाबतचा विशेष लेख आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये न्यायव्यवस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय राज्यघटनेने ते सातत्याने अधोरेखित केलेले आहे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये आपली न्यायव्यवस्था प्रलंबित
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मराठा आरक्षण : यशवंतनीती हेच उत्तर..!

महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी यशवंतनीतीचा आधार घ्यावा आणि मनोज जरांगे पाटील यांनी याच साठी आग्रह धरावा. केवळ काही टक्के शासकीय नोकऱ्यांचे आरक्षण मिळवून
सत्ता संघर्ष

भटक्या कुत्र्यांची दहशत कायम…

स्टेटलाइनभटक्या कुत्र्यांच्या संख्येत सर्वात ओडिशातील कलहंडी, महाराष्ट्रातील पुणे, कर्नाटकची राजधानी बंगळुरू आणि म्हैसूर, पश्चिम बंगालमधील मुर्शीदाबाद, मिदनापूर, बुरव्दान, नॉर्थ २४ परगणा, जम्मू अशा प्रमुख शहरांत
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

देशातर्गत कापसाचे भाव पाडण्याचा केंद्र सरकारचा डाव – किसान सभेचा आरोप

60 लाख कापूस शेतकऱ्यांच्या लुटीला सरकार मोकळं मैदान देतंय – किसान सभेचा आरोप देशांतर्गत बाजार मजबूत करूनच भारत जागतिक स्पर्धेत टिकू शकतो. शेतकऱ्यांना लाभदायक एमएसपी
मनोरंजन

“माझा बाप्पा” : कोल्हापूरच्या युवा कलाविश्वाला नवीन ऊर्जा देणारे गीत

कोल्हापूर – गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्रात प्रत्येक गल्लीबोळ सजून निघतो. घराघरात बाप्पाची स्थापना, सार्वजनिक मंडपांमध्ये देखावे, आरास, आरत्या, भजनी मंडळींची गाणी अशा उत्सवी वातावरणात प्रत्येक
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!