📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 25, 2026
Home Page 119
मनोरंजन

“माझा बाप्पा” : कोल्हापूरच्या युवा कलाविश्वाला नवीन ऊर्जा देणारे गीत

कोल्हापूर – गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्रात प्रत्येक गल्लीबोळ सजून निघतो. घराघरात बाप्पाची स्थापना, सार्वजनिक मंडपांमध्ये देखावे, आरास, आरत्या, भजनी मंडळींची गाणी अशा उत्सवी वातावरणात प्रत्येक
मुक्त संवाद

जगण्याचं भान देणारा कथासंग्रह – मक्याची कणसं

‘मक्याची कणसं’ या कथासंग्रहातील कथांचा आशय, कथांची लेखकाने केलेली मांडणी, कथेतील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, कथेतील पात्रांचा परिसर या सर्वांचा विचार करता लेखक मनोहर भोसले
विश्वाचे आर्त

मनाचे अद्भुत खेळ

जें विवेकातें भुलवी । संतोषासी चाड लावी ।बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ।। ४१५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – जें सारासार बुद्धीला
चलचित्र

ॐ हेरंब गणपती…

कोल्हापूर – येथील मंगळवार पेठेतील सुपर स्टार मित्र मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवात ॐ हेरंब गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. हे हिंदू देव गणेशाचे पाच मुखी प्रतीकात्मक रूप
संशोधन आणि तंत्रज्ञान

रेडिओ…!

सुरुवातीला ग्राहक रेडिओचा आकार खूप मोठा होता. त्यामध्ये निर्वात नलिका वापरल्या जात. मात्र १९५४ मध्ये अर्धवाहक ट्रांझिस्टर टेक्नॉलॉजी विकसीत झाली. रेडिओचा आकार आणि नावही बदलले.
विश्वाचे आर्त

आत्मसाक्षात्काराच्या दिशेने नेणं हाच योगमार्गाचा खरा हेतू

हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडे ।एऱ्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ।। ४१२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ
मनोरंजन

‘अभंग तुकाराम’ चित्रपट येतो आहे ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात संत तुकाराम महाराज यांची तर त्यांच्या पत्नीची अर्थात आवलीची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी
मुक्त संवाद

हेलपाटा : एक प्रेरणादायी प्रवास

सत्तरऐशीच्या दशकात जन्मलेल्या ग्रामीण भागातील बहुतांश पिढीने कमालीचे दारिद्र्य आणि अभावग्रस्तता अनुभवलेली आहे. परिस्थितीचे बेसुमार चटके सोसलेले आहेत. त्यात त्यांचं निरागस, लाडाकोडाचं बालपण कष्ट आणि
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी पद्धतींचा पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम : कुंभी नदी खोऱ्याचा भौगोलिक अभ्यास

स्नेहल महादेव करपे यांनी कृषी पद्धतींचा पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम : कुंभी नदी खोऱ्याचा भौगोलिक अभ्यास या विषयावर शिवाजी विद्यापीठातून पी. एचडी मिळवली आहे. त्यांना
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

केंद्र सरकारकडून गव्हाच्या साठवणूक मर्यादेत सुधारणा

केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत गव्हाच्या साठवणूक मर्यादेत केली सुधारणा नवी दिल्‍ली – एकूण अन्न सुरक्षा व्यवस्थापित करण्यासाठी तसेच साठेबाजी आणि बेकायदेशीर सट्टेबाजी रोखण्यासाठी,
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!