पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्यासाठी जणू काही वंदे मातरमला दीडशे वर्षे झाल्याचे निमित्त साधून लोकसभेमध्ये दहा तासाची चर्चा आयोजित केली होती. या चर्चेत भाग
कॉमन मॉर्मन फुलपाखरू कढीपत्त्यावर अंडी घालते, ही बाब तांत्रिक वाटू शकते; पण त्यामागे निसर्गाची अचूक योजना आहे. अळी बाहेर पडल्यावर तिला लागणारे पोषण याच पानांतून
वर्धा – येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने पाच साहित्य पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे यांनी दिली आहे.
इचलकरंजी – येथील आपटे वाचन मंदिर आणि १९७४ साली इचलकरंजीत झालेल्या सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची स्मृती जपणाऱ्या इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टच्या वतीने
कोल्हापूर हे शहर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर आपली वेगळी ओळख जपून आहे. इतिहास, परंपरा, लोककला, साहित्य, रंगभूमी आणि सामाजिक चळवळींचा ठसा असलेले हे शहर आता हळूहळू
२० डिसेंबर रोजी कणकवली येथे संमेलनाचे आयोजन कणकवली – कोकणातील परिवर्तन साहित्यिकांना जोडून घेऊन त्यांना हक्काचा मंच उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग सम्यक
कोकणातील रंगकर्मींच्या दीपतारांगण संस्थेतर्फे मुंबईत आयोजन मुंबई – तळकोकणातील काही रंगकर्मी एकत्र येत मुंबईत नाटक चित्रपट, साहित्य आणि सांस्कृतिक, सामाजिक चळवळ याविषयी कामाला प्रारंभ केला
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने 2026 हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना किफायतशीर किंमत
नवी दिल्ली – राजस्थानातील अलवर येथील सिलिसेर सरोवर आणि छत्तीसगडमधील बिलासपूरजवळील कोप्रा जलाशय यांना रामसर साइट्स म्हणून मान्यता मिळाल्याची घोषणा केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406