📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 18, 2026
Home Page 48
विशेष संपादकीय

छत्रपती शिवाजी महाराजांवरील महाकाव्य रचना : इतिहास, प्रेरणा आणि साहित्यवैभव

🛕 शासकिय तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती त्यानिमित्ताने… छत्रपती शिवाजी महाराजांवरील महाकाव्य रचना ही मराठी साहित्याची अमूल्य परंपरा आहे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटना
मुक्त संवाद

लोकविद्यापीठ – सा. रे. पाटील यांच्या समाजपरिवर्तनाची प्रेरणादायी गाथा

भौतिक बदलाबरोबर समाजाची बौद्धिक व सांस्कृतिक इयत्ता सुधारली पाहिजे, यावर सा. रे. पाटील यांचा विश्वास होता. ग्रंथसंस्कृती व वाचन संस्कृतीवर त्यांचे प्रेम होते. परिवर्तनवादी चळवळीतील
संशोधन आणि तंत्रज्ञान

अनुभवातून ज्ञानार्जन !

मानवाने सुरुवातीला सुरक्षित जागा निवडून झाडांच्या फांद्या, गवत आणि दगडांपासून घरे बनवली. बाजूच्या भागातील गवत काढून जमीन भुसभुशीत करून बिया पेरल्या. मात्र त्या रोपांना जंगलातील
काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत साहित्य हे सामूहिक आध्यात्मिक जागृतीतून ग्रामीण विकासाला चालना देणारे ज्ञानभांडार – ॲड. पारोमिता गोस्वामी

तेलंगण प्रांतात राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन उत्साहात संपन्न विविध सामाजिक व साहित्य पुरस्कारांचे वितरण आसिफाबाद – राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती व तेलंगण राज्यातील
संशोधन आणि तंत्रज्ञान

नरनाळा वाकाटककालीन.. प्रतिमा इंगोले यांचे ठाम मत

सध्या नरनाळा महोत्सवानिमित्त नरनाळा किल्ला चर्चेत आहे. पण शासनाकडून, प्रशासनाकडून आणि अभ्यासकांकडून त्याबद्दल चुकीची माहिती प्रस्तुत केली जात आहे. ह्याबद्दल अकोला जिल्ह्याची लेक म्हणून मला
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

परीक्षेचा पहिला दिवस !

मी तर म्हणतो परीक्षेसाठी फक्त मुलांना पाचरण केलं असतं तर कितीतरी चांगलं झालं असतं; मात्र आपल्या पाल्याला अगदी फुलासारखे झेलून धरणारे केविलवाणे आईबाप शाळेच्या गेटवर
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरांची आदर्श राज्यकल्पना : विश्वास, स्वातंत्र्य आणि सुव्यवस्था

या विचारातून संत ज्ञानेश्वरांची राज्यविषयक दृष्टी स्पष्ट होते. त्यांना दडपशाही सत्ता अपेक्षित नाही, ना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी राजवट. त्यांची अपेक्षा आहे ती लोकांच्या स्वाभाविक
काय चाललयं अवतीभवती

रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन…

कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कवितासंग्रहासाठी डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार देण्यात येणार आहे. २०२५ या वर्षात प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह त्यासाठी
विशेष संपादकीय

रुपयाचा हेलकावेपूर्ण विनिमय दर व अर्थव्यवस्था !

डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया सातत्याने खाली वर जात असून त्याने नवीन निचांकी नुकतीच नोंदवली. या हेलकावेपूर्ण विनिमय दराचा देशाला किंवा अर्थव्यवस्थेला काय फायदा किंवा तोटा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संयुक्त किसान मोर्चाची देशव्यापी लढ्याची हाक

अमेरिका व्यापार करार, डी.ओ. पत्र आणि संघीय हक्कांवर एसकेएमचा थेट आघात नवी दिल्ली – संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र भूमिका घेत
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!