April 25, 2026
Home Page 47
काय चाललयं अवतीभवती

कोल्हापुरात ‘संत साहित्य संमेलन–२०२५’चे आयोजन

कोल्हापूर – मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या सहकार्याने भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर आणि
काय चाललयं अवतीभवती

अथणीमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25 फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन

अथणी – केंद्रीय दूरसंचार आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते रविवारी कर्नाटकमधील बेळगावी इथल्या अथणी इथं मराठा शिरोमणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25
विश्वाचे आर्त

अधियज्ञ म्हणजे काय ?

देवा अधियज्ञ तो काई । कवण पां इये देहीं ।हें अनुमानसि कांहीं । दिठी न भरे ।। ४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ –
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जपानच्या टोन नदीची पुर्नबांधणी अन् भारतातील नद्यांशी तुलना

जपानमधील टोन नदी ही केवळ एक नदी नाही, तर ती जपानी समाजाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी, अर्थव्यवस्थेशी आणि आधुनिक विकासाशी अतूटपणे जोडलेली एक जिवंत प्रक्रिया आहे. टोकियो
काय चाललयं अवतीभवती

संस्कृती प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

२१ डिसेंबरला पाचव्या संस्कृती साहित्य संमेलनात इचलकरंजी येथे वितरण इचलकरंजी : येथील संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे २०२५ सालचे संस्कृती साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले
पर्यटन

ॲमेझॉनचा अतिशय जवळून अनुभव — दहा आसनी कॅनूमधून पाहिलेला नदी, जंगल आणि आदिवासी जीवनाचा दिवस

जगाच्या नकाशावर दूरवर पसरलेला, पण मनाच्या नकाशावर अतिशय जवळ येऊन बसणारा प्रदेश म्हणजे ॲमेझॉन. नुसत्या नावातच अफाटपणा आहे. अपरिमित जंगल, अथांग नदी, हजारो पोटनद्या, असंख्य
विशेष संपादकीय

बेजाबदार  “इंडिगो” आणि अकार्यक्षम ‘डीजीसीए’ !

विशेष आर्थिक लेख भारतात प्रवासी विमान सेवा देणाऱ्या पहिल्या क्रमांकाच्या इंडिगोला  “न भूतो न भविष्यती ” अशा गंभीर संकटाला सामोरे जावे लागले. इंडिगोची बाजारपेठेतील  मक्तेदारीची
विश्वाचे आर्त

स्वतःच्या अस्तित्वाच्या केंद्राकडे वळण्याची प्रक्रिया म्हणजे अध्यात्म

सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म ।अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ।। २ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – सांगा, तें ब्रह्म
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारती संकल्पनेतून जलस्त्रोतांचे संवर्धन – पृथ्वीला वाचवण्यासाठी !

जगाचा नकाशा पाहताना एखादी व्यापक सौंदर्यरेषा जाणवते — नद्या, तळी, समुद्र, हिमनद्या…जलचक्राची अखंड गती पृथ्वीला जिवंत ठेवते. पण आज या जीवनदायी घटकावरच काळाचे सावट दाटून
सत्ता संघर्ष

विरोधी पक्षनेत्याचे वावडे का ?

मुंबई कॉलिंग – महाराष्ट्र देशातील सर्वात पुरोगामी राज्य आहे असे आपण समजतो. देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. महायुतीचे विधानसभेत
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!