📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 18, 2026
Home Page 49
मुक्त संवाद

सर्जनशीलतेचे साहित्यिक संचित

काळाच्या ओघात एकमेकांना पोस्टाने पत्र पाठविणे ही गोष्ट आता इतिहासजमा झालेली आहे .या पार्श्वभूमीवर लेखक इतरांना प्रोत्साहन कसे देतात आणि प्रोत्साहित झालेल्या लेखकाचा समृद्ध लेखन
सत्ता संघर्ष

फोर स्टार्सच्या वादळात संवादाचा अभाव

स्टेटलाइन – सेनादलाला शक्ति व नैतिक सामर्थ्य देण्याचे काम सरकारने करायचे असते. पण या मुद्द्यावर सरकारने आली भूमिका मांडलीच नाही. अग्निपथ योजनेला सेनादलाचा विरोध होता
मुक्त संवाद

बालमनावर करमणुकीची झालर पांघरणारा बालकाव्यसंग्रह – ढगोबा ढगोबा

उत्कृष्ट मुखपृष्ठ, चांगल्या प्रतीची पाने, कवितेला साजेशी चित्रे सहजपणे केलेली शब्दांची उधळण या सा-यातून कविता हळूहळू सरकत सरकत पुर्णत्वाकडे घेऊन जाते. पहिल्याच प्रयत्नात केलेल्या कवितांची
सत्ता संघर्ष

मुंबई काँग्रेसला संजिवनी कधी मिळणार ?

मुंबई कॉलिंग – काँग्रसचे २४ नगरसेवक सत्तेचा मोह, अमिषे आणि आश्वासनांपासून किती काळ दूर राहतील, याची चर्चा सुरू झाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वर्षा गायकवाड
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय “महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२६” साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

गडचिरोली – येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. नाट्यश्री तर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा मिळावी,
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रात ‘स्केलेबल मॉडेल’ राबविणार; राज्यस्तरीय गोलमेज परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे : स्थलांतरित ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबांच्या, विशेषतः महिला कामगारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकार एक नवीन पथदर्शी आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प (Collaborative Model) राबवत आहे. साखर
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेती क्षेत्रातील ‘वैचारिक नांगरट’ केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता त्यातून धोरणात्मक बदल घडणे गरजेचे

शेतकरी आत्महत्या आणि शेतीपुढील आव्हाने: एक वैचारिक मंथन रत्नागिरी येथे झालेल्या कृषी सहकार साहित्य संमेलनातील परिसंवादात नामवंत वक्ते आणि शेती तज्ज्ञ प्रा. डॉ. जालंदर पाटील
काय चाललयं अवतीभवती

कुठल्याही भेदाच्या पलीकडली परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा

कवी अजय कांडर, कवयित्री संध्या तांबे यांच्या उपस्थितीत गुरु शिष्य पत्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पल्लवी शिंदे माने,मालिनी लाड, तनया पाटील यांचे लेखन सर्वोत्कृष्ट साद
काय चाललयं अवतीभवती

साहिल बिबवे, भाग्यश्री भंडारी शिवनेरी मॅरेथॉनमध्ये प्रथम

जुन्नर : शिवजयंती महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत, थरार, रोमांच आणि प्रचंड जिद्द या सर्वांचा सुरेख संगम घडवत जुन्नरच्या निसर्गरम्य वातावरणात रविवारी (दि.15) रोजी
काय चाललयं अवतीभवती

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत तर प्रदेश महासचिव पदी विकास भोसले कोल्हापूर – अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी वरिष्ठ संपादक राजा माने
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!