April 25, 2026
Home Page 49
मुक्त संवाद

वाचन संस्कृतीची शक्ती

वर्धा येथील लोकमहाविद्यालयातील आचार्य विनोबा भावे साहित्य नगरी येथे झालेल्या पहिल्या वाचन संस्कृती साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्षाचे डॉ. राजेंद्र मुंढे यांनी केलेले भाषण…. महाराष्ट्र राज्याचा मराठी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जळगांव, जेऊर, नाशिक, यवतमाळला थंडीची लाट ! तर ‘कोकणातही थंडी !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
विश्वाचे आर्त

जीवनाच्या सार्थकतेसाठी सात्त्विक वार्‍यांची निवड

तैसें देशियेचिया हवावा । इंद्रियें करिती राणिवा ।मग प्रमेयाचिया गांवा । लेसा जाइजे ।। २०९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें मराठी भाषेच्या
काय चाललयं अवतीभवती

दमसाचे ३६ वे साहित्य संमेलन शुक्रवारपासून गडहिंग्लजला

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि गडहिंग्लज येथील शिवराज विद्या संकुल यांच्यावतीने ३६ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन शुक्रवारी ( दि. १२) शनिवारी (
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भुंगे: शेतीचे अदृश्य शिल्पकार, संवर्धनाची तातडीची गरज

कोल्हापूर येथील न्यु शाहुपुरीतील सुभाष पुरोहित यांच्या UNO-FAO आयोजित जागतिक स्पर्धेत निवड झालेल्या छायाचित्रात दिसणारा अंगभर परागकण घेऊन आकाशात झेपावणारा भुंगा हा नुसता सौंदर्याचा विषय
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्मार्ट वेअरहाऊस क्रांती: पुढील 40 वर्षांत अन्नसाठवण कशी बदलणार?

हवामान बदलाच्या वाढत्या परिणामामुळे भविष्यातील साठवण व्यवस्थेला उष्णतेचे आणि आर्द्रतेचे चढउतार झेलण्याची क्षमता असावी लागेल. साठवण सुविधा हवामान सुसंगत रचनेवर आधारित असतील — उष्णतारोधक भिंती,
विशेष संपादकीय

मराठीची मागे चाललेली पावले — संवर्धनाची खरी वाट कोणती?

मराठी भाषेसाठी ‘एक धाव’ किंवा तत्सम उपक्रम अलिकडे मोठ्या उत्साहात राबवले जात आहेत. शहरोगावी बॅनर, मोर्चे, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि सरकारी पाठबळ असलेली ही धामधूम
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

घुबड हा पर्यावरणासाठी उपयुक्त आणि जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक – घुबड महोत्सवात प्रबोधन

घुबड हा पर्यावरणासाठी उपयुक्त आणि जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक – डॉ. सतीश पांडेविशेष मुलाखत ऐकण्यासाठी क्लिक करा… वाल्हे : पिंगोरी (ता. पुरंदर) येथे इला फाउंडेशन आणि
संशोधन आणि तंत्रज्ञान

सेल अर्थात बॅटरी !

आजही बॅटरीवर संशोधन सुरू आहे. पूर्णत: घनावस्थेतील तसेच, सिलिकॉनचा ॲनोड वापरून बॅटरी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. लिथियम-सल्फर, सोडियम-आयन, मॅग्नेशियम-आयन अशा विविध घटकांचा वापर करून बॅटरी
काय चाललयं अवतीभवती

उत्तम माणूस बनणे हाच गांधीना समजून घेण्याचा योग्य मार्ग – अजय कांडर

गांधी व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन राजापूर – गांधी हे केवळ व्यक्तिमत्त्व नाही, तर एक चळवळ आहे. त्यांनी जगाला नैतिकतेचे अधिष्ठान दिले.गांधी नीट समजून
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!