📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 18, 2026
Home Page 57
चलचित्र

रणरागिणी माधुरी पवार…

मनोरंजन

प्लटून वनच्या ‘तो ती आणि फुजी’चे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घवघवीत यश

इरावती कार्णिक यांना मराठी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार; ललित प्रभाकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता – ज्युरी विशेष उल्लेख पुरस्कार मुंबई : शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गल्फूड 2026 मध्ये 161 प्रतिनिधींमार्फत भारत वैविध्यतापूर्ण कृषी – खाद्य परिसंस्थेचे करणार प्रदर्शन

नवी दिल्ली – भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे ‘कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), गल्फूड 2026 मध्ये एका मजबूत,
मुक्त संवाद

कला-साहित्य भूषण पुस्तक : गुणी स्नेहीजनांचा कौतुक सोहळा …!

पुस्तक परिचय शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर भुजबळ आणि त्यांच्या पत्नी अलका यांनी न्यूज स्टोरी टुडे हे पोर्टल सुरु केले. याद्वारे देश विदेशातील विविध क्षेत्रातील लोकांना
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मधुमेहाच्या “राजधानीत” जागरुकतेमुळे साखर कारखान्यांवर परिणाम ?

आपल्या दैनंदिन जीवनात साखरेचा वापर सकाळपासून रात्रीपर्यंत सातत्याने वारे माप केला जातो. मधुमेही रुग्णांचे उच्चांकी प्रमाण लक्षात घेता जागतिक पातळीवर मधुमेहाची “राजधानी” म्हणून भारताची नोंद
विश्वाचे आर्त

देव शोधायचा नसतो, तर…

तो केवळ परब्रह्म । जया परमपुरुष ऐसें नाम ।तें माझें निजधाम । होऊनि ठाके ।। ९९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – जें केवळ
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निळ्या कॅनव्हासवरचा हिरवा चमत्कार

निसर्ग कधीच आपले रहस्य उघडपणे सांगत नाही; तो ते दाखवतो. पण ते पाहण्याची नजर आणि तो क्षण थांबवण्याची संवेदना छायाचित्रकाराकडे असावी लागते. सुभाष पुरोहित यांनी
काय चाललयं अवतीभवती

वि. स. खांडेकर हे अव्वल दर्जाचे ध्येयवादी लेखक: विनोद शिरसाठ

कोल्हापूर : वि. स. खांडेकर यांच्या साहित्याने एका पिढीला ध्येय दिले. त्यांचे साहित्य वाचून कोणी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. कोणी शिक्षकीपेशा स्वीकारला. कोणी सहकार, शेतीकडे, व्यापाराकडे
मुक्त संवाद

वालुग : कृषी – पशुपालक संस्कृतीचा जिवंत आलेख

वालुग या प्रस्तुत कथासंग्रह मध्ये त्यांच्या १० कथा समाविष्ट केलेल्या आहेत. या संग्रहातील बऱ्याच कथा व्यक्तिचित्रणात्मक अशा आहेत. काळा सुरा, हजारे मास्तर, टाचरी सुंदरा, हजामत
विश्वाचे आर्त

मनाचे भटकणे थांबते कसे ?

परी मनाचेनि स्थैर्ये धरिला । भक्तीचिया भावना भरला ।योगबळें आवरला । सज्ज होउनी ।। ९६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – परंतु मनाच्या स्थिरतेनें
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!