स्टेटलाइन – बिहारप्रमाणे बंगालमधे जंगलराज थोपवायचे असेल तर कोलकत्याच्या सिंहासनावर भाजपची सत्ता येणे गरजेचे आहे असे भाजप सांगत आहे. बिहारप्रमाणे बंगालमधेही जंगलराजचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याची
अशी ही दर्याची दौलत असलेली गावगाड्याच्या रहाटगाडग्यात गाठणारी ‘मांजरखिंड’. ही वाचक काचबारत, भितभित, दबक्या पावलांनी नाहीतर मोठ्या आशेनं ओलांडतील आणि काळजाच्या सांदडीत जपून ठेवावतील. म्हणूनच
विशेष आर्थिक लेख देशातील नागरी हवाई सेवा क्षेत्र अर्थव्यवस्थेच्या वाढीला हातभार लावणारे महत्त्वाचे क्षेत्र आहे. प्रवाशांची सतत वाढती मागणी असूनही सर्व विमान कंपन्या तिकिटाच्या दरामध्ये
खामगाव – येथील सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाच्यावतीने वैखरी राज्य साहित्य पुरस्कार – २०२५ चे आयोजन केले आहे. यासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन मुख्य
अलीकडेच 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला जाहीर झाले. तेव्हा माझ्या कोल्हापूरच्या समृद्ध आणि सकस मातीतील मृत्युंजयकार शिवाजी सावंत, रणजीतदादा देसाई, डॉक्टर आनंद
रेंदाळ ( जि. कोल्हापूर ) – येथील कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने 2024 चे विविध साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. वाचनालयाच्या वतीने कोल्हापूर परिसरातील
गडचिरोली येथील नाट्यश्री साहित्य कलामंचचा महामृत्युंजय साहित्य पुरस्कार डॉ. सुनील पवार यांच्या सिझर न झालेल्या कविता या पुस्तकास जाहीर झाला आहे. या निमित्ताने या पुस्तकाची
IFFIWood – प्रदर्शनादरम्यान प्रेक्षकांकडून मिळालेली उत्साहजनक प्रशंसा आणि आश्चर्यचकित करणाऱ्या अनुभवानंतर, दिग्दर्शक गॅब्रिएल मस्कारो यांनी साउंड डिझायनर्स मारिया अलेजांड्रा रोजास, आर्टुरो सालाझार आरबी आणि अभिनेत्री
नवी दिल्ली – बेंगळुरू येथील वैज्ञानिकांनी पुढील पिढीच्या पर्यावरणपूरक बॅटऱ्यांना गती देऊ शकणारा एक मोठा शोध लावला आहे. सध्या लोकप्रिय असलेल्या लिथियम बॅटऱ्यांच्या पुढे जात
IFFIWood – 56व्या इफ्फी मध्ये “Reel Green: Sustainability and Storytelling Across Four Cinemas” या गटचर्चेत — चार चित्रपटांतील संतुलितता आणि कथाकथनाच्या अनुषंगाने चित्रपटांमधील हरित विचार
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406