📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 18, 2026
Home Page 59
विशेष संपादकीय

Scope Creep मुळे निर्माण होणारा ताण : एक गंभीर मानसिक आरोग्य समस्या ( भाग – १ )

(भाग १) आधुनिक काळात माणूस जितका तंत्रज्ञानाने समृद्ध झाला आहे, तितकाच तो मानसिकदृष्ट्या थकलेला दिसतो. बाहेरून सगळे काही सुरळीत वाटत असले, तरी आतून अनेकजण सतत
विश्वाचे आर्त

सातत्य, धैर्य आणि साधनांचा योग्य वापर केल्यास निश्चित यश

येणेंचि अभ्यासेंसि योगु । चित्तासि करीं पां चांगु ।अगा उपायबळें पंगु । पहाड ठाकी ।। ८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ८ ओवीचा अर्थ – याच अभ्यासाबरोबर
संशोधन आणि तंत्रज्ञान

चला मग, जाणून घेऊया वर्डकॅम्प कोल्हापूर २०२६ बद्दल !

कोल्हापूर – वर्डप्रेस व्यावसायिक, फ्रीलान्सर्स, एजन्सी मालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ म्हणजे वर्डकॅम्प कोल्हापूर २०२६. या वर्षी कार्यक्रमात लोकेश बुधराणी, अनिंदो नील दत्ता,
सत्ता संघर्ष

मुंबईवर नवा कारभारी

मुंबई कॉलिंग –आशिया खंडातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाची नोंद झाली. राज्यातही देवेंद्र फडणवीस हे तीन वेळा मुख्यमंत्री झाले, पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर
सत्ता संघर्ष

डांगे मोडले, आता ठाकरेंची पाळी !

संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला जात असतानाच मुंबई केंद्रशासित म्हणून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घोषणा देखील करून टाकली होती. महाराष्ट्रापासून मुंबई तोडणे, ही केवळ
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी नवा बियाणे कायदा

शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक सुधारणा: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवीन बियाणे कायद्याची दिली माहिती नवी दिल्ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्राम विकास
संशोधन आणि तंत्रज्ञान

वर्डकॅम्प कोल्हापूर २०२६: कोल्हापूरच्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक नवी पहाट

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर शहराने आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपली पावले वेगाने टाकण्यास सुरुवात केली आहे. या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘वर्डकॅम्प कोल्हापूर
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पर्यावरणपूर्वक ग्रामीण संस्कृती जोपासणे ही काळाची गरज

दुसऱ्या वनराई बालकुमार साहित्य संमेलनामध्ये डॉ. प्रतिमा इंगोले यांनी केलेल अध्यक्षीय भाषण… आज ह्या पावनपर्वावर इथे जमलेल्या सर्वांना मी प्रथम वंदन करते. कारण पर्यावरण रक्षणासारख्या
काय चाललयं अवतीभवती

वाचन संस्कृतीच्या अभावामुळे समाजातील विवेक हरपला – कवी अजय कांडर

वाचन संस्कृती व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन ओणी बॅ. नाथ पै वाचनालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा कणकवली – वाचन संस्कृतीमुळे समाज सुसंस्कृत होत असतो.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषीविविधतेचा वारसा जोपासणाऱ्या रणरागिणींचा गौरव !

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ निमित्ताने… जमीनहक्क, समान वेतन, तंत्रज्ञान व प्रशिक्षण अधिकार, संसाधन नियंत्रण, लिंगभेद कमी करून धोरणनिर्मितीत महिलांचा सहभाग वाढवावा लागेल. याखेरीज पुरेशा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!