एखादा माणूस माझा राजकारणाशी काही संबंध नाही; असं म्हणतो तेही एक राजकारण असतं. मात्र आपल्याकडे या सगळ्याचा या प्रकारे विचार करण्याची क्षमता असणारा वर्ग साहित्यात
पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा
मुंबई कॉलिंग – विरोधकांनी मुंबईत सत्याचा मोर्चा काढला निवडणूक आयोगाच्या विरोधात पण त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने मुंबईत मूक आंदोलन केले. मुळात विरोधकांच्या या महामोर्चाला पोलिसांनी
सहस्त्रचंद्रदर्शन — हे केवळ एका आयुष्याचं साजरं करणं नाही, तर एका अखंड तेजाचा, एका साधकाच्या साधनेचा साक्षात्कार असतो. ‘पुढारी’चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाचा
✨देशी गोवंशाचे आरोग्य व्यवस्थापन 👉🏽जनावराच्या पाठीवर थाप मारली असता कातडी थरथरते. हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.👉🏽चांगले दूध देणारी गाय कधीही लठ्ठ नसते. गाईच्या छातीच्या शेवटच्या
पासष्ट वर्षांनी या मुद्रांचे छायाचित्र पाहताना केवळ मुद्रांचे आज मूल्य काय असेल इतकेच न पाहता, त्या ऐतिहासिक क्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या हुतात्म्यांचे
माळढोकनं घशातून काढलेला ‘हूम’असा आवाज वाचकाला कुठेतरी गूढ वातावरणात घेऊन जातो. विणीच्या काळात माळढोकनं हंबरण्यासारखा काढलेला आवाज दूरपर्यंत ऐकू येत असतो. एकमेकांना साद घालण्यासाठी ते
त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र या मंदिरातील स्वर्ग मंडपाच्या गोलाकार भागावर येतो त्या ठिकाणावरुन चंद्राचा पूर्ण प्रकाश त्याच आकाराच्या चंद्रशिलेवर पडतो. काही सेकंदांचा हा पूर्णतेचा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406