April 26, 2026
Home Page 66
विश्वाचे आर्त

‘सोहंभाव’ म्हणजे अहंकार नाही, तर आत्मजाणीव

ते उपरतीचां वांवी सेलत । सोहंभावाचेनि थावें पेलत ।मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ।। १०१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – वैराग्यरूपी हातांना पाणी
मुक्त संवाद सत्ता संघर्ष

कविता लिहिणे हा राजकीय हस्तक्षेपच असतो !

एखादा माणूस माझा राजकारणाशी काही संबंध नाही; असं म्हणतो तेही एक राजकारण असतं. मात्र आपल्याकडे या सगळ्याचा या प्रकारे विचार करण्याची क्षमता असणारा वर्ग साहित्यात
काय चाललयं अवतीभवती

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनाची गाळे नोंदणी ५ नोव्हेंबरपासून सुरु

पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा
सत्ता संघर्ष

विरोधकांची वज्रमूठ…

मुंबई कॉलिंग – विरोधकांनी मुंबईत सत्याचा मोर्चा काढला निवडणूक आयोगाच्या विरोधात पण त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने मुंबईत मूक आंदोलन केले. मुळात विरोधकांच्या या महामोर्चाला पोलिसांनी
मुक्त संवाद

पत्रमहर्षी डॉ. प्रतापसिंह जाधव : शब्दांची साधना आणि सहस्त्रचंद्रांचे तेज

सहस्त्रचंद्रदर्शन — हे केवळ एका आयुष्याचं साजरं करणं नाही, तर एका अखंड तेजाचा, एका साधकाच्या साधनेचा साक्षात्कार असतो. ‘पुढारी’चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाचा
विश्वाचे आर्त

‘निवृत्ती’ म्हणजे संन्यास नव्हे, तर जगण्यातली मुक्ती

जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा ।मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेंपावले जें ।। १०० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – व ज्यांना
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पशु संवर्धन सल्ला

✨देशी गोवंशाचे आरोग्य व्यवस्थापन 👉🏽जनावराच्या पाठीवर थाप मारली असता कातडी थरथरते. हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.👉🏽चांगले दूध देणारी गाय कधीही लठ्ठ नसते. गाईच्या छातीच्या शेवटच्या
मुक्त संवाद

राज्याच्या इतिहासातील ‘सुवर्ण’ पान…. जेंव्हा साडेचार तोळ्यांची सुवर्ण मुद्रा उपलब्ध होती ६२५ रुपयांना !!

पासष्ट वर्षांनी या मुद्रांचे छायाचित्र पाहताना केवळ मुद्रांचे आज मूल्य काय असेल इतकेच न पाहता, त्या ऐतिहासिक क्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या हुतात्म्यांचे
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तळे, पक्षी आणि माळरान: एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा लेख संग्रह

माळढोकनं घशातून काढलेला ‘हूम’असा आवाज वाचकाला कुठेतरी गूढ वातावरणात घेऊन जातो. विणीच्या काळात माळढोकनं हंबरण्यासारखा काढलेला आवाज दूरपर्यंत ऐकू येत असतो. एकमेकांना साद घालण्यासाठी ते
पर्यटन

खिद्रापूर : अद्भुत खगोलशास्त्रीय प्रकाश पर्वाचे ठिकाण

त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र या मंदिरातील स्वर्ग मंडपाच्या गोलाकार भागावर येतो त्या ठिकाणावरुन चंद्राचा पूर्ण प्रकाश त्याच आकाराच्या चंद्रशिलेवर पडतो. काही सेकंदांचा हा पूर्णतेचा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!