April 26, 2026
Home Page 67
विशेष संपादकीय

कृत्रिम बुद्धिमत्ता” जागरुकतेबाबत भारत पिछाडीवर !

इंटरनेट आणि संगणक क्षेत्रामध्ये “कृत्रिम बुद्धिमत्ते”चा वापर हा गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत वेगाने वाढत चाललेला आहे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागृतीबाबत केलेल्या जागतिक पाहणीत उत्सुकतेपेक्षा जास्त
काय चाललयं अवतीभवती

सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद म्हणजे कवितेचे मूल्यमापन नव्हे – विजय जोशी

नवी पिढी वृत्तबद्ध कवितांकडे वळते आहे, हे आशावादी आहे. सोशल मीडियावर कविता व्हायरल करण्यासाठी घाई करू नका. तिथे मिळणाऱ्या प्रतिसादावर कवितेचा दर्जा ठरत नाही. कविता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘ मोंथा ‘ हिमालयात विरळले तर डिप्रेशन कच्छच्या आखातात विरळणार !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
काय चाललयं अवतीभवती

छोट्या संमेलनांतून पेटते मराठी भाषेची क्रांतीज्योत – डॉ. वामन जाधव

इस्लामपूर : छोटी साहित्य संमेलने परिणामकारक असतात. यातील भाषिक संवाद माणसाला जोडण्याचे काम करतो. इतर सर्व चळवळी संथ झाल्या असताना अशा संमेलनांतून होणारी भाषेची चळवळ
विशेष संपादकीय

राज्यांची आर्थिक स्वायत्तता जपण्याची गरज !

विशेष आर्थिक लेख केंद्र किंवा राज्य सरकारकडून जनतेला मिळणाऱ्या सेवा सुविधांच्या अपेक्षांचे ओझे सातत्याने वाढत असते. त्या पार्श्वभूमीवर जनतेला दिल्या जाणाऱ्या सेवा, सुविधा यात लक्षणीय
संशोधन आणि तंत्रज्ञान

कोकणात इतिहास परिषदेचे ३३वे राष्ट्रीय अधिवेशन — आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी सुवर्णसंधी

कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज, कणकवली यांच्या वतीने अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३वे राष्ट्रीय अधिवेशन १६ व १७ जानेवारी २०२६ रोजी भव्यदिव्य पद्धतीने
विशेष संपादकीय

पुण्याच्या स्वप्नांना नवे आकाश

पुरंदर येथील विमानतळावरून आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढणार आहेत. या विमानतळाला एक्सप्रेस वे आणि रेल्वे मार्ग जोडण्याची योजना आहे. पुणे शहरा प्रमाणेच सोलापूर, सातारा, सांगली,
क्राईम

मुंबई विमानतळावर 47 कोटी रूपये किमतीचा कोकेन साठा जप्त

मुंबई विमानतळावर 47 कोटी रूपये किमतीचा कोकेन साठा जप्त; महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई, पाच जणांना अटक मुंबई – आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीसंदर्भात कारवाई करत
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पक्षी संवर्धनाचा मुद्दा हा मानवी अस्तित्वाशी निगडित – प्रवीण परदेशी

अमरावती – “आपण कितीही अनभिज्ञ असलो तरीही, पक्षी संवर्धनाचा मुद्दा हा मानवी अस्तित्वाशी निगडित आहे. पक्षी संवर्धनाकरिता विविध जमातींना एकत्रित करावे लागेल ज्यांची उपजीविका निसर्गावर
मुक्त संवाद

‘पत्रलेखनातून व्यक्तीचित्रण’ हा एक वेगळाच घाट

लेखकाला आयुष्यभरात भेटलेले काही सुहृद, प्रिय स्नेही आणि मार्गदर्शक यांच्याप्रति अपार आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणारी ही मनातील पत्रे वाचणे हा एक छान आनंद
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!