April 27, 2026
Home Page 68
मुक्त संवाद

‘पत्रलेखनातून व्यक्तीचित्रण’ हा एक वेगळाच घाट

लेखकाला आयुष्यभरात भेटलेले काही सुहृद, प्रिय स्नेही आणि मार्गदर्शक यांच्याप्रति अपार आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणारी ही मनातील पत्रे वाचणे हा एक छान आनंद
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.ज्योती जाधव

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ.ज्योती जाधव यांची विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. प्रभारी कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी यांनी प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.
फोटो फिचर वेब स्टोरी शेती पर्यावरण ग्रामीण विकास

परभणी जिल्ह्याला निसर्गाच्या सुंदरतेची किनार

निसर्गाचं देणं नीलगायींचे अनेक कळप पुढ्यात उभे राहतात. त्यांच्या निळ्या पाठी पाहून जणू आकाश त्यांच्या पाठीवर उतरल्याचा अनुभव येतो. मादी, वासरं लहानशा दरीतून पुढे सरकताना
मुक्त संवाद

दिशांतर…एक गझलप्रवास

‘दिशांतर’ हा संग्रह म्हणजे केवळ काव्यप्रवास नव्हे, तर संवेदनांचा, अनुभवांचा आणि आत्मप्रत्ययाचा एक विलक्षण उजवेला वळण घेणारा प्रवास आहे. काळजाच्या कप्प्यात जपून ठेवावा असाच आहे.
सत्ता संघर्ष

अॅनाकोंडा, गद्दार, अवलाद, अजगर, पप्पू…

मुंबई कॉलिंग – निवडणुकांचा हंगाम जसा जवळ येऊ लागला आहे तसे राजकीय आरोप प्रत्यारोपांना राज्यात उधाण येऊ लागले आहे. केवळ विरोधी पक्षातीलच नव्हे तर सत्ताधारी
विश्वाचे आर्त

सद्गुरु नावाडी अन् आत्मानिवेदनाचा ताफा

जयां सद्गुरु तारु पुढें । जे अनुभवाचिये कासे गाढे ।जयां आत्मनिवेदनतरांडें । आकळलें ।। ९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – ज्यास सद्गुरु हा
चलचित्र शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

दहा महिने न थांबता आकाशात विहार करणारा पक्षी- स्विफ्टचा अद्भुत प्रवास

स्विफ्ट पक्ष्यांचं रूप विशेष आहे. त्यांना “उडता सिगार” असं म्हणतात — कारण त्यांचे शरीर लहान, आणि पंख लांब व निमुळते असतात. त्यांचा धुरकट राखाडी रंग,
काय चाललयं अवतीभवती

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास साहित्य विहारचा पुरस्कार

गडचिरोली – नागपूर येथील साहित्य विहार या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांना उत्कृष्ट पुस्तक निर्मीतीसाठी पुरस्कृत करण्यात येते. पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना साहित्य विहारच्या वार्षिक साहित्य संमेलनात मान्यवरांच्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पक्ष्यांच्या विनाशाचे पर्व

जिथं विदेशी पक्षी स्थलांतर करून यायचे, आनंदाने राहायचे, तिथं दूषित पाण्याशिवाय काहीच नाही. त्यांनी उतरायचं कुठं? ही गोष्ट फक्त यमुना नदीची नाही. भारतातल्या अनेक नद्या
सत्ता संघर्ष

बिहारमध्ये रेवड्यांचा वर्षाव

स्टेटलाइन केंद्रात ज्या पक्षाचे सरकार असेल त्याच पक्षाचे सरकार राज्यात असेल तर त्या सरकारने निवडणुकपूर्व रेवड्यांचा पाऊस पाडला तरी निवडणूक आयोग डोळ्यावर बांधलेली पट्टी काढत
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!