📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 18, 2026
Home Page 68
विशेष संपादकीय

विश्वभारती चळवळः मॅन्ग्रोव्ह वनराई – किनाऱ्यांची ढाल, हवामानाची तिजोरी आणि जीवनाचा आधार

समुद्र आणि जमीन यांच्या सीमारेषेवर उभी असलेली मॅन्ग्रोव्ह वनराई ही निसर्गाची एक अद्भुत देणगी आहे. भरती–ओहोटीच्या पाण्यात तग धरून उभी राहणारी ही झाडे केवळ वनस्पती
काय चाललयं अवतीभवती

लेखकांने लिखाणाबरोबर कृतिशील असावे : सायमन मार्टिन

इचलकरंजी – एकीकडे दुःख आणि दुसरीकडे सार्वत्रिक जल्लोष सुरू असताना समाजात लेखकाने भान राखायला हवे. समाजाच्या तळाशी जाऊन लेखकाने विचार करायला हवा. तो कृतिशील असावा,शब्दांच्या
विश्वाचे आर्त

अध्यात्म म्हणजे काय ?

ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – अर्जुना, याप्रमाणे
विशेष संपादकीय

विश्वभारती चळवळः रिओ ग्रांडे जीवनवाहिनीचा पुनर्जन्म — निसर्ग, मानव आणि सहअस्तित्वाची कथा

पाणी व्यवस्थापन म्हणजे केवळ तांत्रिक प्रश्न नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्दा आहे. नदी टिकली तरच समुदाय टिकतील आणि समुदाय सजग असतील तरच नदी वाचेल
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नाताळातही थंडी, पण नववर्ष सलामीला थंडी होणार कमी

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
मुक्त संवाद

जेव्हा राज्यपाल तुमचे व्हिजिटिंग कार्ड मागतात….

बिहारचे राज्यपाल या पदापेक्षा त्यांची वैचारिक उंची आणि ओळख कितीतरी मोठी आहे हे म्हणताना माझा उर भरून येत होता. त्यांनी मला दाद दिल्यावर त्यांना खाली
विश्वाचे आर्त

परब्रह्म म्हणजे काय ?

जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे ।हालवलेंही न गळे । ते परब्रह्म ।। १७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – जें इतकेंहि
विशेष संपादकीय

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात अग्रगणण्यच !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व राज्यांची आर्थिक कामगिरी दाखवणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. विविध राज्यांच्या आर्थिक कामगिरीवर दृष्टीक्षेप टाकला असता महाराष्ट्र राज्य आर्थिक आघाडीवर प्रथम
सत्ता संघर्ष

केर‌ळमध्ये कम्युनिस्टांना इशारा घंटा

स्टेटलाइन – भाजपने पश्चिम बंगाल व केरळ या दोन राज्यांवर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी पक्षाने कठोर
विशेष संपादकीय

वणव्याची राख अन् विश्वभारतीची वाट

जंगलांना लागणारा वणवा ही आजची केवळ पर्यावरणीय समस्या राहिलेली नाही, तर ती मानवी अस्तित्वालाच थेट आव्हान देणारी जागतिक आपत्ती बनली आहे. निसर्गाशी माणसाचे नाते तुटत
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!