📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 21, 2026
Home Page 75
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्मार्ट वेअरहाऊस क्रांती: पुढील 40 वर्षांत अन्नसाठवण कशी बदलणार?

हवामान बदलाच्या वाढत्या परिणामामुळे भविष्यातील साठवण व्यवस्थेला उष्णतेचे आणि आर्द्रतेचे चढउतार झेलण्याची क्षमता असावी लागेल. साठवण सुविधा हवामान सुसंगत रचनेवर आधारित असतील — उष्णतारोधक भिंती,
विशेष संपादकीय

मराठीची मागे चाललेली पावले — संवर्धनाची खरी वाट कोणती?

मराठी भाषेसाठी ‘एक धाव’ किंवा तत्सम उपक्रम अलिकडे मोठ्या उत्साहात राबवले जात आहेत. शहरोगावी बॅनर, मोर्चे, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि सरकारी पाठबळ असलेली ही धामधूम
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

घुबड हा पर्यावरणासाठी उपयुक्त आणि जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक – घुबड महोत्सवात प्रबोधन

घुबड हा पर्यावरणासाठी उपयुक्त आणि जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक – डॉ. सतीश पांडेविशेष मुलाखत ऐकण्यासाठी क्लिक करा… वाल्हे : पिंगोरी (ता. पुरंदर) येथे इला फाउंडेशन आणि
संशोधन आणि तंत्रज्ञान

सेल अर्थात बॅटरी !

आजही बॅटरीवर संशोधन सुरू आहे. पूर्णत: घनावस्थेतील तसेच, सिलिकॉनचा ॲनोड वापरून बॅटरी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. लिथियम-सल्फर, सोडियम-आयन, मॅग्नेशियम-आयन अशा विविध घटकांचा वापर करून बॅटरी
काय चाललयं अवतीभवती

उत्तम माणूस बनणे हाच गांधीना समजून घेण्याचा योग्य मार्ग – अजय कांडर

गांधी व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन राजापूर – गांधी हे केवळ व्यक्तिमत्त्व नाही, तर एक चळवळ आहे. त्यांनी जगाला नैतिकतेचे अधिष्ठान दिले.गांधी नीट समजून
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

माकडांच्या बंदोबस्तासाठी कायद्याचा धाक नको, तर हवेत पारंपारिक उपाय

कोकणात माकडांच्यामुळे घरावरील छप्पराचे, खापऱ्याचे नुकसान होते. तसेच फळबागांचेही नुकसान होते. वानरांनी कोठे जायचे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण होणारे नुकसान सध्या त्रासदायक ठरत
काय चाललयं अवतीभवती

स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी ताराबाईंचा लढा: डॉ. जयसिंगराव पवार

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी महाराणी ताराबाई यांनी मोठा तात्त्विक लढा उभारला. इतिहासकार आणि अभ्यासकांनी त्यांच्या विविध पैलूंचा साक्षेपी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मानव – वन्यजीव संघर्षावर शाश्वत उपाय

माकड, साळिंदर, शेकरू, डुक्कर, रानडुक्कर, गवारेडे इत्यादी वन्य प्राण्यांमुळे अंगणातील बागायती फळपिक, भाजीपाला आणि शेतीचे मोठे नुकसान होत आहे. कोकणात आणि भारतातील अनेक भागांमध्ये अशा
सत्ता संघर्ष

महायुतीतील सत्तासंघर्ष

 स्टेटलाइन यापुर्वी नगर परिषद, नगर पंचायत अगदी जिल्हा परिषद निवडणुकांमधेही राज्याचे मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एवढ्या हिरीरीने मैदानात उतरलेले कधीच दिसले नाहीत. हर्षवर्धन सकपाळ,
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पुढील १२ दिवस(दर्शवेळ आमावस्या पर्यन्त) थंडीचेच !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!