April 27, 2026
Home Page 76
काय चाललयं अवतीभवती

आवानओल पुरस्कार श्वेतल परब यांच्या ‘कोल्हाळ’ कादंबरीला जाहीर

नोव्हेंबर महिन्यात वैभववाडी येथे पुरस्काराचे वितरण कणकवली – अल्प कालावधी कोकणात अग्रेसर ठरलेल्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे दरवर्षी एका उत्कृष्ट साहित्यकृतीला प्रभावती कांडर स्मृती आवानओल पुरस्कार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सुपर केन नर्सरी संकल्पना ते लोकचळवळ

सुपर केन नर्सरीची नेमकी शास्त्रीय पद्धत कशी आहे, हे करताना कोणत्या चुका घडू शकतात आणि त्या कशा टाळायच्या याची माहिती देणारी ही पुस्तिका आहे. डॉ.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अन्न सुरक्षेची सुनिश्चिती, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अन् पोषक धान्यांच्या लागवडीला प्रोत्साहन हाच केंद्र सरकारचा मुख्य प्राधान्यक्रम

नवी दिल्ली – कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथे महत्त्वाच्या वार्ताहर परिषदेला संबोधित करुन 11 ऑक्टोबर 2025
सत्ता संघर्ष

नवी मुंबई विमानतळाचे नामकरण कधी ?

मुंबई कॉलिंग – नवी मुंबईच्या उभारणीत रायगड जिल्ह्यातील लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान सर्वात मोठे आहे. शेतकऱ्याच्या जमिनी मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोठी होती.
गप्पा-टप्पा शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खोळंबलेला मान्सूनचा परतीच्या प्रवासास पुर्नप्रारंभ

            आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरीची दिव्य वाट — “अहंभावातून ब्रह्मभावाकडे”

नराच्या ठायी नरत्व । जें अहंभाविये सत्त्व ।तें पौरुष मी हें तत्त्व । बोलिजत असे ।। ३५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – मनुष्याच्या
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

डिजिटायझेशनमुळे मोडी लिपी संवर्धनास चालना – कुलगुरु कामत

मुंबई – येथे एलफिन्स्टन महाविद्यालयाचा इतिहास विभाग आणि पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने एलफिन्स्टन महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण घेण्यात आला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन डॉ. होमी भाभा स्टेट
विशेष संपादकीय

गगनचुंबी इमारतींवर घोंगावणारा धोका – अंतर्गत सजावट की विध्वंस?

वास्तुविशारद आपले सर्व आर्किटेक्चरल कौशल्य पणाला लावून इमारतीचे बाह्य सौंदर्य अत्यंत आकर्षक आणि देखणे बनवतो. हे नियोजित सौंदर्य अस्तित्वात आणण्यासाठी काही ठिकाणी डमी वॉल, आरसीसी
सत्ता संघर्ष

दसरा मेळाव्यात रामदास कदम असे का बोलले ?

मुंबई कॉलिंग – उद्धव यांचे निकटवर्तीय माजी मंत्री अॅड. अनिल परब यांनी कदम यांना आपण कोर्टात खेचणार असल्याची धमकी दिली आहे. ते म्हणतात- बाळासाहेबांच्या अंतिम
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भ्रष्ट व्यवस्थेमुळे शेतकरी कडेलोटाच्या टोकावर – डॉ. राजन गवस

सुपरकेन नर्सरी टेक्निक पुस्तकाचे प्रकाशन शिरोळः भ्रष्ट व्यवस्थेमुळे शेतकरी कडेलोटाच्या टोकावर गेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले. शिरोळ येथे
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!