September 8, 2024
Home » तेजश्री प्रकाशन

Tag : तेजश्री प्रकाशन

मुक्त संवाद

भावनांच्या चांदण्यात न्हाऊन निघालेला चंद्रनागरीचा शब्द

निसर्ग कविताही वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. निसर्गातील महत्वाचा घटक म्हणजे पाऊस. पावसात भिजल्याशिवाय आणि पावसाची आठवण काढल्याशिवाय कोणताच कवी आपली लेखणी थांबवू शकत नाही. त्यामुळे श्री. दासही...
मुक्त संवाद

बदलत्या गावकुसाचे अस्वस्थ वर्तमान सांगणारी कादंबरी – हराकी

काळ बदलला तसा या पूर्वापार चालत आलेल्या चालीरीतींमध्ये लोकं सोईनुसार बदल करू लागले. थोर पुरूषांच्या जयंत्यांच्या मिरवणूकांमध्ये डिजेच्या तालावर नाचणारी तरूणाई बघितली की याची प्रचिती...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गाव-शिवाराचे सर्वांग सुंदर प्रतिबिंब : गावठी गिच्चा

ग्रामसंस्कृती, गावगाडा मोडीत निघाला आहे. जगाचा पोशिंदा बळीराजाच आज बळी जात आहे. समाज दिशाहीन झालेला आहे. हीच गावखेड्यातील समाजाची दिशाहीनता, अज्ञान, अंधश्रद्धा, सुष्ट आणि दुष्ट...
मुक्त संवाद

परिस्थितीशी झुंजणाऱ्या माणसांच्या संघर्षकथा

मराठी साहित्यासाठी पावसाच्या कथा कविता नवीन नाहीत. ही सृष्टी सुंदर बनवणारा व वातावरण प्रसन्न करून सोडणारा रोमॅन्टिक पाऊस आपण अनेक ठिकाणी वाचला असेल. पण या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!