📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 26, 2026
Home Page 125
विश्वाचे आर्त

‘धर्माला आश्रयस्थान’ म्हणजे काय ?

बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा ।हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनी ।। ३७८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – बुद्धि
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

एनडीए सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी, खर्च आणि संकट दुप्पट केले

पंतप्रधानांचा हा दावा की “शेतकऱ्यांचे कल्याण हे त्यांच्या सरकारची सर्वोच्च प्राधान्य आहे” — हा खोटा असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.गेल्या ११ वर्षांत शेतकऱ्यांसाठी एमएसपी
हिंदी समाचार और लेख

एनडीए सरकारने किसानों की आय दोगुनी करने की बजाय, लागत और संकट दोगुना हो गया

प्रधानमंत्री का यह दावा कि “किसानों का कल्याण उनकी सरकार की सर्वोच्च प्राथमिकता है” — झूठ है और जनता को गुमराह करने की कोशिश है।पिछले
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आजीची भाजी रानभाजी – कवळी, सफेद मुसळी

रानभाज्या या खऱ्या तर आरोग्याचा खजिना असतात. ‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी
वेब स्टोरी

अनुभवातून एकरूपतेकडे

तें अभ्यासिलेनि योगें । सावेव देखावें लागे ।देखिलें तरीं आंगें । होईजेल गा ।। ३७४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – तें सुख योगाचा
काय चाललयं अवतीभवती

प्रभा प्रकाशन प्रकाशित कवी उदय जाधव यांच्या काव्यसंग्रहाचे १५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रकाशन

प्रभा प्रकाशन प्रकाशित कवी उदय जाधव यांच्या काव्यसंग्रहाचे १५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रकाशननाटककार प्रेमानंद गज्वी, कवी अजय कांडर, कवी सायमन मार्टिन, अभिनेत्री मेघा घाडगे यांचा
मुक्त संवाद

ल. रा. नसिराबादकर यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ आणि त्याची उपयुक्तता…

ल. रा. नसिराबादकर यांचे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास आणि व्यावहारिक मराठी हे ग्रंथ भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर यांनी अलीकडेच पुनर्प्रकाशित केलेले आहेत. यानिमित्ताने… डॉ. विनोद
सत्ता संघर्ष

देवभूमी विकासाकडून विनाशाकडे…

इंडिया कॉलिंग-ढगफुटीमधे धराली गाव जमिनदोस्त झाले तेव्हा गावाबाहेर असलेले व वाचलेले लोक आपल्या कुटुंबियांना चिखलातून, दलदलीतून आणि दगड धोंड्यांच्या ढिगातून शोधण्यासाठी जीवाचे रान करीत होते.
विश्वाचे आर्त

खरी विश्रांती आपल्या अंतर्मनातच

परतोनि पाठिमोरें ठाकें । आणि आपणियांतें आपण देंखे ।देखतखेंवो वोळखे । म्हणे तत्त्व तें मी ।। ३६६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – तें
मुक्त संवाद

सांस्कृतिक संचिताचं भान असलेली प्रगल्भ कविता

कवी हबीब भंडारे यांचं सांस्कृतिक आकलन सूक्ष्म आणि तेवढंच सामर्थ्यशाली आहे. ग्रामजीवनाची आणि नागर जीवनाची त्यांची आकलन क्षमता नेमकी आणि नेटकी असल्यामुळं त्यांची कविता आशयघन
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!