📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 26, 2026
Home Page 124
सत्ता संघर्ष

लोकांनी कमावलं, आयोगाने घालवलं..!

निवडणूक आयोगाने आजवर चांगले काम केले होते. पण गेल्या काही वर्षातील निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे मतदारांच्या विश्वासाला धक्का बसला आहे हे कोणी नाकारू शकणार नाही. त्यामुळेच
विश्वाचे आर्त

गुरुकृपेने मनाला स्थैर्य

मग मोकलिलें जेथ जेथ जाईल । तेथूनि नियमुचि घेऊनि येईल ।ऐसेनि स्थैर्याची होईल । सर्व यया ।। ३८२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ –
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ट्रॅक्टर-ट्रॉलींवर सक्तीची जीपीएस यंत्रणा – शेतकऱ्यांच्या खांद्यावर नवा भार

जीपीएस म्हणजे सतत वाहनावर नजर ठेवली जाणार. शेतकरी कधी कुठे गेला, किती वेळ राहिला, कोणता माल नेला – हे सर्व डेटा रेकॉर्डमध्ये राहणार. यातून शेतकऱ्यांच्या
विशेष संपादकीय

विकसित अर्थव्यवस्थेसाठी प्रलंबित आर्थिक सुधारणा आवश्यक !

जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये प्रतिकूल अर्थव्यवस्था असताना त्यांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सध्या समाधानकारक वाढीचा अनुभव घेत आहे. जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी आपली विकसनशील अर्थव्यवस्था हळूहळू
काय चाललयं अवतीभवती

कवी उदय जाधव यांची कविता व्यवस्थेलाच प्रश्न विचारते – प्रेमानंद गज्वी

कवी उदय जाधव यांची कविता व्यवस्थेलाच प्रश्न विचारते – प्रेमानंद गज्वीप्रभा प्रकाशनच्या पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर कवितासंग्रहाचे मुंबईत प्रकाशनकवी सायमन मार्टिन, कवी अजय कांडर, अभिनेत्री मेघा घाडगे
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आजीची भाजी रानभाजी – भुईआवळा

आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

किटकांच्या दुनियेत – मित्र कीटक

किटकांच्या दुनियेत – विविध किटकांची माहिती करून देणारी मालिकालेखक – धनंजय शहा ( 94230 68807)अभिवाचन – रसिका तुळजापूरकर कृषी क्षेत्रात काही कीटक असे असतात जे
काय चाललयं अवतीभवती

लेखकांनी भवतालाची नोंद घ्यावी – डॉ. व्ही.एन. शिंदे

कोल्हापूर – जीवनाची सकारात्मकता साहित्यातून यावी. लेखकाचा लेखन धर्म आणि वाचकाचा वाचन धर्म कायम असला पाहिजे. लेखक लिहितो म्हणजे तो आतून व्यक्त होतो, काळजातली घुसमट
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पाच दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
काय चाललयं अवतीभवती

सुदर्शन चक्राद्वारेही लक्ष्यीत अचूक कारवाईसाठीची व्यवस्था विकसित करणार – नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,निसर्ग आपल्या सर्वांची परीक्षा घेत आहेशेतकऱ्यांच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी सिंधु करार आम्हाला मान्य नाही.संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेबाबत आम्ही मिशन म्हणून काम करत आहोतमहत्वपूर्ण
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!