April 23, 2026
Home Page 30
विश्वाचे आर्त

मीचि होऊनि आटले — म्हणजे काय ?

ऐसे निरंतर एकवटले । जे अंतःकरणीं मजसी लिगटलें ।मीचि होऊनि आटले । उपासिती ।। १२६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – अशा प्रकारे जे
मुक्त संवाद

फेरा जन्म मृत्यूचा’: समाजाच्या सद्सद््विवेकाला आवाहन

ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे सन्मित्र विश्वास पाटील यांच्या ‘फेरा जन्म मृत्यूचा’ या पुस्तकाचे ३० जानेवारी २०२६ रोजी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक भवनात प्रकाशन होत आहे.
संशोधन आणि तंत्रज्ञान

अग्नी : मानवाच्या संरक्षणाची पहिली शस्त्रकला

सरंक्षणासाठी अग्नीचा वापर ! मानवाने अग्नीचा वापर आपल्या संरक्षणासाठी आणि सुखासाठी करायला सुरुवात केली त्या कालखंडात भाषा, लेखन आणि त्यासाठी लिपीच अस्तित्वात आलेल्या नव्हत्या. हा
विश्वाचे आर्त

…हीच ज्ञानेश्वर महाराजांची खरी देणगी

म्हणोनि प्रणवैकनाम । हें एकाक्षर ब्रह्म ।जो माझें स्वरुप परम । स्मरतसांता ।। ११८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – म्हणून प्रणव हें एक
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उसात मूग, जमिनीत कर्ब : शाश्वत शेतीचा यशस्वी प्रयोग

प्रमोद धोंडे पाटील ( मोबाईल – 99705 39498) यांनी आपल्या शेतजमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी वेगवेगळ्या सेंद्रिय पद्धतींचा अवलंब केला आहे. कडधान्य पिकांची घन पद्धतीने लागवड
सत्ता संघर्ष

शब्दाला पक्का, कामाला वाघ : अजित पवारांचा अपूर्ण प्रवास

स्टेटलाइन – अजितदादांची अकाली एक्झिट अजित पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील लंबे रेस का घोडा होता, पण नियतीने त्यांच्यावर अचानक घाला घातला. अजितदादा म्हणजे शब्दाला पक्का,
विश्वाचे आर्त

साधनेचा शेवट अहंकारात नाही, तर अहंकाराच्या विसर्जनात

तैसे ओम हे स्मरों सरे । आणि तेथेचि प्राणु पुरे ।मग प्रणवांतीं उरे । पूर्णधन जें ।। ११७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ –
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अर्थसंकल्प २०२६ : कृषी ते एआय—सर्वसमावेशक विकासाची अपेक्षा

अर्थसंकल्प (२०२६) – काही अपेक्षा वर्ष २०२६-२०२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी,२०२६ रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पाचा प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम होतो. त्यामुळे धोरणकर्तांपासून
सत्ता संघर्ष

भाजपचा नवा बॉस …

स्टेटलाइन – देशात भाजप नंबर एकचा पक्ष आहे. पक्षाचे अठरा कोटी सदस्य आहेत. या पक्षाला सत्ता आणि ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. पण जनसंघाच्या काळापासून पक्ष
काय चाललयं अवतीभवती

अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

नांदेड : आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट, नांदेड यांच्या वतीने आयोजित ‘अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार – २०२६’ चे तिसरे वर्ष यंदा साजरे होत असून, यासाठी
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!