📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 17, 2026
Home Page 31
सत्ता संघर्ष

रेड कॉरिडॉरमध्ये नवी पहाट : माओवादमुक्त भारताची घोषणा अन् पुढील आव्हाने

स्टेटलाइन – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी माओवाद संपुष्टात आल्याची घोषणा केल्यानंतर देशातील रेड कॉरिडॉरमध्ये नव्या आशेचा किरण दिसू लागला आहे. दशकानुदशके हिंसा, भीती आणि
सत्ता संघर्ष

शून्यातून शिखरापर्यंत : भाजपाच्या ४६ वर्षांच्या प्रवासाची शक्तिशाली गाथा

मुंबई कॉलिंग – सहा एप्रिल १९८० रोजी मुंबईत रुजलेलं एक छोटंसं राजकीय बीज—आज देशातील सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली पक्ष म्हणून उभं आहे. दोन खासदारांपासून सुरू
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

श्रीमंती वाढतेय, समतोल हरवतोय : आर्थिक सर्वेक्षणाचा इशारा

राज्याच्या प्रगत विभागांत विकास अधिक असमतोल महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५१ लाख कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचत देशात आघाडीवर असताना, विकासाचा लाभ मात्र सर्व भागांपर्यंत समान पोहोचलेला नाही, हे
संशोधन आणि तंत्रज्ञान

जाहिरातींपासून अल्गोरिदमपर्यंत: AIमुळे बदललेले मार्केटिंग विश्व

विपणनाच्या जगात एक मोठा शांत बदल सुरू आहे—जो दिसत कमी, पण परिणामाने प्रचंड आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही केवळ तांत्रिक संकल्पना राहिलेली नसून ती आज
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बाईल गेली अन् झोपा केला’: महाराष्ट्रातील नद्यांवर उशिरा आलेलं शहाणपण

महाराष्ट्रातील नद्यांची अवस्था आज ‘जिवंत मृत्यू’सारखी झाली आहे. वर्षानुवर्षे सांडपाणी, औद्योगिक प्रदूषण, वाळू उपसा आणि अनियंत्रित नागरी विस्तारामुळे नद्यांची ओळखच पुसली गेली. या सर्व प्रक्रियेत
विशेष संपादकीय

सरते आर्थिक वर्ष संमिश्र तर नव्या वर्षात बदलांची नांदी

विशेष आर्थिक लेख… एप्रिलचा प्रारंभ म्हणजे नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात. यामध्ये काही नवीन बदलांना आपण सामोरे जाणार आहोत. त्याचवेळी मागील आर्थिक वर्षात काय घडले बिघडले
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तारेवरची लांडोर : शिवाजी विद्यापीठ परिसरातील भारतीय मोरनीचे अस्तित्व आणि पक्षीसंवर्धनाची नवी दिशा

तारेवर उभी असलेली ही लांडोर केवळ एक पक्षी नाही; ती बदलत्या पर्यावरणाची जिवंत साक्ष आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ परिसरात डॉ. एस. जी. भाटवडेकर यांनी टिपलेले
मुक्त संवाद

चहा उकळतोय… देश खरोखर सुधारणार का? – समाजमनाला हादरवणारा विचारप्रवर्तक लेखसंग्रह

समाजातील असंख्य प्रश्न, विसंगती आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उभा राहणारा एक थेट आणि अस्वस्थ करणारा सवाल – देश खरंच सुधारणार का? कवयित्री व लेखिका आसावरी
काय चाललयं अवतीभवती

कोल्हापूरमध्ये ‘Women in Tech’ या संकल्पनेला नवी दिशा

कोल्हापुरात ‘महिला शक्ती’चा प्रेरणादायी उत्सव; तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांचा संगम कोल्हापूर : १४ मार्च २०२६ रोजी Hotel 3 Leaves येथे आयोजित विशेष कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणाचा एक
विश्वाचे आर्त

बीजापासून विश्वापर्यंत : ज्ञानेश्वरीतील सृष्टीरहस्याचा अद्भुत उलगडा

बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये ।तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ।। १०९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा ओवीचा अर्थ –
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!