📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 21, 2026
Home Page 77
विश्वाचे आर्त

गुरुच्या शब्दांना आत्म्यात झिरपू देण्याची आध्यात्मिक स्थिती

अगा गुरूतें जैं पुसावें । तैं येणे मानें सावध होआवें ।हें एकचि जाणे आवघें । सव्यसाची ।।२०४।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – अहो, श्री
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अस्वस्थ माती

विविध कारणांनी शेतीमध्ये मिसळत असलेले प्लास्टिक किती धोकादायक आहे याचा विचार आता शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. आपण पिकवतो ते अन्न आहे ते विष होणार नाही
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारती आणि जलसंवर्धनाचा जागतिक मंत्र : पृथ्वीचा निळा श्वास वाचवण्याची लढाई

मानवजातीच्या विकासाच्या प्रवासात पृथ्वीवरील निळा रंग — समुद्र, नद्या, झरे, हिमनद्या — हळूहळू अंधारात बदलत चालला आहे. जल प्रदूषण हे केवळ पर्यावरणीय संकट नाही; ते
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारतीची हाक : प्रदूषणमुक्त पृथ्वीचा जागतिक संकल्प

मानवजातीसमोरील संकट, प्रयत्न, प्रयोग आणि पुढील आव्हानांचा सखोल वेध मानवजातीने प्रगतीचे शिखर गाठताना पृथ्वीच्या छातीत खोलवर अनेक जखमा केल्या. वायू प्रदूषण, नद्यांचे विषारी होणे, समुद्रातील
विशेष संपादकीय

विश्वभारती आणि प्रदूषणमुक्त पृथ्वी – जागतिक जबाबदारीची घंटा

मानवजात आज एका निर्णायक वळणावर उभी आहे. तंत्रज्ञानाने झेप घेतली, उद्योगांनी उत्पादनाचे साम्राज्य उभारले; परंतु त्या वेगात आपण एक मूलभूत गोष्ट विसरलो—पृथ्वी ही आपल्या सर्वांची
विश्वाचे आर्त

परमानंदाचे तरंग घेऊन आलेली देववाणी…

तियें प्रमेयाचींच हो कां वळलीं । की ब्रह्मरसाचां सागरी चुंबुकळिली ।मग तैसींच का घोळिली । परमानंदें ।। १८८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ –
संशोधन आणि तंत्रज्ञान

डॉ. क्रांतीवीर मोरे यांची युवा वैज्ञानिक परिषदेसाठी निवड

कोल्हापूर – हरियाणातील पंचकुला येथे येत्या ६ ते ९ डिसेंबर या कालावधीत आयोजित इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल -२०२५ मधील युवा वैज्ञानिक परिषदेसाठी (यंग सायंटिस्ट कॉन्फरन्स)
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्वयंपूर्णतेच्या ध्येयाकडे : डाळींच्या वाढीला गती देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रयत्न

गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ व्हावी यासाठी मुख्य पिकात आंतरपीक म्हणून
सत्ता संघर्ष

बिहारमधील भाजपचा सम्राट

स्टेटलाइन – सम्राट चौधरींकडे गृह खाते याचा अर्थ राज्यातील कायदा सुव्यस्थेची सारी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांपासून पोलीस उपायुक्तांपर्यंत सर्व अधिकारी हे त्यांच्याशी
विशेष संपादकीय

विश्वभारती संकल्पना आणि जागतिक पर्यावरण : एकाच धाग्यात गुंफलेले मानवतेचे भविष्य

मानवजातीसमोर उभे असलेले सर्वात मोठे आव्हान कोणते ? युद्ध, भूक, दारिद्र्य, सामाजिक संघर्ष… की अजून काही? खरे तर हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याचे संकट, वननाश,
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!