April 27, 2026
Home Page 77
विश्वाचे आर्त

देव शोधायचा नाही, तर अनुभवायचा…

तैसाचि नैसर्गिकु शुद्ध । मी पृथ्वीचां ठायी गंधु ।गगनीं मी शब्दु । वेदीं प्रणवु ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – त्याचप्रमाणें पृथ्वीच्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी : एक विनोदी शोकांतिका

मित्रहो,भारतीय शेतकरी म्हणजे आपल्या घरच्या ‘किचनमधल्या’ कुकरसारखा आहे. रोज शिटी वाजते, पण जेवण तयार होतं का नाही — हे विचारायला कुणी धजावत नाही!सरकार म्हणतं, “शेतकऱ्याला
मुक्त संवाद

स्वागत झुलीबाहेरच्या उत्तराधुनिक ‘काळ्या घोड्याचे’

धनाजी घोरपड्यांच्या कवी म्हणून, व्यक्तिमत्व व भूमिकेवर प्रकाश टाकणाऱ्या सहा कविता आहेत.. त्यांची बांधिलकी गट, तट, विचारधारणा अथवा विशिष्ट राजकारणाशी नाही. साहित्यनिर्मिती हेच एक राजकारणच
काय चाललयं अवतीभवती

सोलापूरच्या निर्मला मठपती फाऊंडेशनतर्फे वाङ्मय पुरस्कार जाहीर

सोलापूर : येथील निर्मला मठपती फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०२५ साठी कथासंग्रह, कवितासंग्रह आणि बालसाहित्य या
विश्वाचे आर्त

सृष्टीची टांकसाळ – सर्व जीवांतील एकच ब्रह्मठसा

चतुर्विधु ठसा । उमटों लागे आपैसा ।मोला तरी सरिसा । परि थरचि आनान ।। २३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – चार प्रकारच्या आकृती
संशोधन आणि तंत्रज्ञान

GITEX GLOBAL 2025 : तंत्रज्ञान आणि भारतासाठी संधी

दुबई येथे दरवर्षी होणारी GITEX GLOBAL (Gulf Information Technology Exhibition) ही केवळ तंत्रज्ञान परिषद नाही, तर नवकल्पना, स्टार्टअप्स, जागतिक नेतृत्व आणि धोरणकर्त्यांना एकत्र आणणारा महोत्सव
सत्ता संघर्ष

भारत विरूध्द पाकिस्तान क्रिकेट नव्हे युध्दज्वर

मुंबई कॉलिंग – जो देश वर्षानुवर्षे सातत्याने भारतावर दहशतवादी हल्ले घडवून आणतो. दहशतवाद्यांना प्रशिक्षण , पैसा व शस्त्रे देऊन भारतात रक्तपात घडवतो, जो देश भारतात
मुक्त संवाद

वाचनातून लेखणाकडे प्रवास..

खरं तर माझ्या साहित्य निर्मितीचे प्रयोजन फक्त ‘आनंद’ व उद्धबोधन हेच आहे. वर्तमानपत्रे मासिके नियतकालिके यामधील अनेक छोट्या मोठ्या लेखातून माझ्या लिखाणची सुरवात केली. माझे
विशेष संपादकीय

व्हिसा शुल्क बॉम्ब”चे वरदानात रूपांतर शक्य !

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा शुल्क वाढवण्याचा नवा बॉम्ब भारताला नजरेसमोरसमोर ठेवून टाकला. यावरून भारतासह अमेरिकेत जोरदार, उलट सुलट चर्चा सुरू आहे. अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय
सत्ता संघर्ष

गांधी, संघाची शताब्दी आणि भारत..!

एकीकडे महात्मा गांधी यांना अभिवादन करायचे आणि ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५१ वर्षे राष्ट्रध्वज फडकविला नाही, राष्ट्रध्वजाला अभिवादन केले नाही. त्यांचा गौरव
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!