April 27, 2026
Home Page 80
विश्वाचे आर्त

मनानें योगी…

म्हणोनि याकारणें । तूंतें मी सदा म्हणें ।योगी होय अंतःकरणें । पंडुकुमरा ।। ४८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – म्हणून या कारणास्तव हे
काय चाललयं अवतीभवती

“शेवटची लाओग्राफिया” चा इंग्रजी अनुवाद “The Last Folktale”

“द लास्ट फोकटेल” इंग्रजी कादंबरीचे प्रकाशन ४ ऑक्टोबरला मुंबई : मराठी कादंबरी “शेवटची लाओग्राफिया” चा इंग्रजी अनुवाद “The Last Folktale” या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी, ४
सत्ता संघर्ष

सर्वस्पर्शी विकासाचे शिल्पकार – आ. संपतराव माने

नानांनी त्यांच्या कार्याने, कर्तृबगारीने, धडाडीने, कष्टाने आणि चिकाटीने फक्त खानापूरच नव्हे तर संपुर्ण जिल्हयाचा सर्वस्पर्शी विकास घडवून आणला आहे. अशा या सर्वगुण संपन्न नानांना त्यांच्या
काय चाललयं अवतीभवती

चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे साहित्य पुरस्कार जाहीर

चिपळूण – येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती वाचनमंदिराचे कार्याध्यक्ष अरुण गजानन इंगवले
मुक्त संवाद

वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गा – अनिता मोरे

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..अनिता मोरे धाडसी, नीडर, कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपले निर्णय घेऊन योग्य ती कारवाई व कार्यवाही करणाऱ्या, सर्वसामान्यांना सतत मदतीचा
सत्ता संघर्ष

शिवाजी पार्कवरही मराठी माणूस उरला नाही….

मुंबई कॉलिंग – मुंबईत मराठीची अस्मिता फुलविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा मुंबई तुमची, भांडी
काय चाललयं अवतीभवती

चुडाराम बल्हारपुरे यांच्या गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके या नाटकास साहित्य अर्चन मंचचा पुरस्कार

गडचिरोली – नागपूर येथील साहित्य अर्चन मंच या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी आणि हिंदीमधील २० साहित्यिकांना उत्कृष्ट पुस्तक निर्मीतीसाठी व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पाच मान्यवरांना
गप्पा-टप्पा शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पावसाचा जोर काहीसा ओसरणार !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

गुन्हा कुणाचा, शिक्षा कुणाला…?

अतिरेकी भांडवली व्यवस्था, अराजकीय बाजारपेठा आणि भ्रष्टाचाराचे थैमान चालू आहे. सामान्य जनता या सर्व घडामोडी पासून दूर आहे. तिचा काहीही दोष नाही. त्यामुळेच “गुन्हा कोणाचा
काय चाललयं अवतीभवती

अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२५ ची घोषणा

नांदेड – येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२५ ची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजक डॉ. माधव
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!