April 27, 2026
Home Page 79
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आदिवासी समाजाच्या अंतर्मनाचा वेध घेणारे पुस्तक

या पुस्तकाची निर्मिती करण्यापूर्वी गायकवाड द्वयींनी आदिवासींचे जीवन जाणून घेतले. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला पाहिजे असे त्यांना वाटले. त्यांच्या जीवनातील समस्या आणि उपाय जगासमोर मांडले
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

पत्रकारितेमध्ये नव्या तंत्रज्ञानामुळे होत असलेले बदल अन् त्यातील आव्हाने

पत्रकारिता ही लोकशाहीची चौथी स्तंभ मानली जाते. समाजातील घडामोडींचा वेध घेऊन त्याचा वस्तुनिष्ठ आढावा वाचकांसमोर किंवा प्रेक्षकांसमोर मांडणे, शासनाला प्रश्न विचारणे, समाजातील वंचित घटकांचा आवाज
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ

विपणन हंगाम 2026-27 साठी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्‍ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

डाळींच्या उत्पादनातील आत्मनिर्भरता अभियानाला केंद्रिय मंत्रीमंडळाची मान्यता

नवी दिल्‍ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रिय मंत्रीमंडळाने डाळींमधील आत्मनिर्भरता अभियानाला मंजूरी दिली आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणारे आणि डाळींच्या उत्पादनातील स्वयंपूर्णतेच्या उद्देशाने
विश्वाचे आर्त

विजयादशमी विशेषः विजयलक्ष्मीचे सिंहासन

आज विजयादशमीचा दिवस आहे. हा सण केवळ रावणदहनापुरता मर्यादित नाही. तो “सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय” याचे प्रतीक आहे. श्रीरामाने रावणावर विजय मिळवला; पांडवांनी कुरुक्षेत्रात धर्मयुद्ध जिंकले;
विशेष संपादकीय

महात्मा गांधीजी अन् मानवता

महात्मा गांधी जयंती विशेष लेख गांधीजींचे जीवन हे आपल्याला महत्त्वाचा धडा देते, ते म्हणजे मानवतेसाठी लढायचे असेल तर शस्त्राचा उपाय नको; संकल्प, सत्य, करुणा, अहिंसा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अतिवृष्टीमध्ये कापूस अन् तूर पिक व्यवस्थापन

तूर पिक रोग नियंत्रण ⭕ मरसुरुवातीला झाडांची शेंड्याकडील पाने कोमेजतात, कालांतराने पाने पिवळी पडून जमिनीकडे झुकतात. काही झाडांवर जमिनीपासून खोडांपर्यंत तपकिरी पट्टा दिसून येतो. पीक
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

पत्रकारितेत वापरले जाणारे AI टूल्स

पत्रकारितेत आणि न्यूज वेबसाईट व्यवस्थापनात AI टूल्स खूप उपयुक्त ठरत आहेत. हे टूल्स वापरून तुम्ही न्यूज रिपोर्टिंग, कंटेंट प्रॉडक्शन, डेटा विश्लेषण, वाचकांसोबत संवाद, वेबसाईटचे SEO अशा अनेक गोष्टी सुलभ
काय चाललयं अवतीभवती

मराठी माणसांच्या आकलनाचा परीघ विस्तारणारी कविता ‘बाया पाण्याशीच बोलतात’

बाया पाण्याशीच बोलतात कवितेने इतिहास निर्माण केला – डॉ. रणधीर शिंदेअजय कांडर लिखित कवितेचा इचलकरंजीत रौप्यमहोत्सवी सोहळाडॉ. रणधीर शिंदे, प्रा. रफिक सुरज, प्रा. एकनाथ पाटील,
मुक्त संवाद

वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गां – प्रा. दिपीका जंगम

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..प्रा. दिपीका जंगम इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, वाचन, कष्ट, सातत्य ठेवून तिचा शिक्षिका ते उद्योजिका हा प्रवास सर्वच महिलांना प्रेरणादायी असाच आहे.
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!