📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 17, 2026
Home Page 46
विशेष संपादकीय

शक्तिपीठ महामार्ग – खर्चात १९ हजार कोटीची वाढ !

२०१९ मध्ये आलेल्या महापुरात राज्य शासनाला अकरा हजार कोटी रुपयांची मदत द्यावी लागली होती. ही नुकसान भरपाई त्याहून किमान दुप्पट होती. शिवाय मनुष्यबळाची आणि पर्यावरणाची
मुक्त संवाद

‘नगारा’ : बंजारा भाषेतील मानवी अस्मितेचा वैश्विक हुंकार

‘नगारा’ हे महाकाव्य म्हणजे केवळ शब्दांचे लेणे नसून एक वैचारिक अधिष्ठान आहे. वैश्विक मूल्यांचा जयघोष करणारा जीवंत दस्तावेज आहे. बंजारा भाषेतून ‘नगारा’ सारखी समृद्ध साहित्यकृती
काय चाललयं अवतीभवती

तंजावरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

तंजावर (तमिळनाडू) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त तंजावर येथील सदर महाल पॅलेसमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम
सत्ता संघर्ष

सुनेत्रावहिनींसमोर आव्हानांचे डोंगर …

स्टेटलाइन – अजितदादांच्या मृत्युचे गूढ कायम आहे.  आजही लोकांच्या मनात संशय कायम आहे. दादांच्या मृत्युचे गूढ उकलले जावे यासाठीही त्यांना सातत्याने पाठपुरावा करावा लागणार आहे. 
सत्ता संघर्ष

विरोधी पक्षनेतेपदाविषयी अनिश्चितता…

विधिमंडळात विरोधीपक्ष नेतेपद कोणाला द्यायचे याचा सरकारशी काहीही संबंध नाही, त्यासंदर्भात पीठासीन अधिकारीच म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष व विधान परिषदेचे सभापती हेच निर्णय घेऊ शकतात, त्यांनी
विशेष संपादकीय

नऊ वर्षांनंतरचा प्रश्न : रेरा अपयशी ठरला का ? गृहखरेदीदारांचे संरक्षण की बिल्डरांचे ?

रियल इस्टेट ( रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ) ॲक्ट 2016  (रेरा)  RERA   कायद्यानुसार   गृह निर्माण बांधणी क्षेत्रातील सर्वोच्च  नियामक संस्था प्राधिकरणाच्या रूपाने निर्माण करण्यात आली. ही
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरांचा संदेश अत्यंत आशावादी अन् तो जीवनापासून दूर जाणारा नाही, तर जीवनाला अधिक अर्थ देणारा

तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा ।होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ।। १९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवीचा अर्थ – अर्जुना ,
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘महाधनेश’ रत्नागिरी जिल्ह्याच्या वन पर्यटनासाठी प्रमुख प्रजाती घोषित

पक्षांचा अधिवास वाचविणे त्याचे पुनर्संचयन करण्‍यासाठी एकत्र येऊन काम करु या – माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये रत्नागिरी : वन आच्छादन वाचविण्यासाठी कमीत कमी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उन्हाळी तीळ लागवड तंत्रज्ञान

उन्हाळी तीळ लागवडीचे अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या टीप्स विचारात घ्याव्यात… डॉ. सुमेरसिंग राजपूत, तीळ पैदासकारअखिल भारतीय समन्वित तीळ सुधार प्रकल्प,तेलबिया संशोधन केंद्र,जळगाव-४२५००१ महाराष्ट्र राज्यात
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरीविरोधी जमीन संपादन प्रक्रियेला संयुक्त किसान मोर्चाचा विरोध

नवी दिल्ली / परभणी : संयुक्त किसान मोर्चा यांनी महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात शक्तिपीठ द्रुतगती मार्गासाठी सुरू असलेल्या जमीन संपादन प्रक्रियेचा तीव्र निषेध केला आहे. या
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!