कणकवली – येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात १६ व १७ जानेवारी, २०२६ रोजी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले
वय सत्तरीच्या आसपास, गेल्या वर्षभरापासून शारीरीक अस्वस्थ्याचा धीराने सुरु असणारा मुकाबला.. तरीही चेहर्यावरचा उत्साह तितकाच तरुण, सतेज. लेखणीतली ताकदही तितकीच टोकदार. वर्षभरापासून घरातच असूनही प्रत्येक
आशा नेगी लिखित “ब्युटी ऑफ लाइफ” हे पुस्तक वाचले. एखाद्याचा जिवंत अनुभव जेव्हा पुस्तकाचे रूप घेतो तेव्हा तो असंख्य लोकांची प्रेरणा बनतो या वास्तवाचा प्रत्यय,
‘ मोंथा ‘ मुळे विदर्भात तर अरबी समुद्रातील तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रात तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आपल्याही मनात हवामानाविषयी
बिहारमध्ये १९९० पर्यंत काँग्रेस सत्तेत होती. (जनता राजवटीची तीन वर्षे वगळता ) तेव्हा उच्चवर्णीय असलेले नेते सत्तेवर होते. मधल्या काळामध्ये यादव दलित आणि मुस्लिम अशी
व्यायामशाळांपासून सरकारी कार्यालयांपर्यंत, सायकलने तंदुरुस्तीची क्रांती नवी दिल्ली – जागतिक अजिंक्यवीर मुष्टियोद्धी मीनाक्षी हूडा जेव्हा या रविवारी सकाळी लवकर मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर पोहोचल्या, तेव्हा
विशेष आर्थिक लेख दरवर्षी नोबेल पुरस्कार जाहीर होतात तेव्हा शांततेच्या बरोबरच अर्थशास्त्राच्या नोबेलची सर्वत्र मोठी उत्सुकता व चर्चा होते. 2025 या वर्षाचा अर्थशास्त्रासाठीचा पुरस्कार जोएल
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील जैवविविधतेचे तळागाळातील संवर्धन सक्षम करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने 1 कोटी 36 लाख रुपयांचा निधी केला जारी नवी दिल्ली – जैवविविधतेचे
कणकवली – येथील प्रभा प्रकाशन आणि अक्षरवैभव वैभववाडी यांच्यावतीने रविवारी ( ता. 16 नोव्हेंबर रोजी ) वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सभागृहात अक्षरवैभव साहित्य
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406