📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 19, 2026
Home Page 70
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

राहुरी विद्यापीठातर्फे पाच दिवसांचे ‘माती आणि पाणी चाचणी’ प्रशिक्षणाचे आयोजन

राहुरी – येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान विभागातर्फे ‘माती आणि पाणी चाचणी’ मधील विश्लेषणात्मक तंत्रे प्रमाणपत्र अभ्यासक्रम १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान
विशेष संपादकीय

वाढती जागतिक लोकसंख्या : मानवतेसमोरील आव्हान अन् विश्वभारतीचा मार्ग

मानवजातीचा इतिहास पाहिला, तर लोकसंख्या वाढ ही नेहमीच विकासाची आणि संघर्षाची दोन्ही कारणे ठरलेली दिसतात. परंतु एकविसाव्या शतकात लोकसंख्या वाढीचा वेग, त्याचे स्वरूप आणि त्यातून
मुक्त संवाद

एका स्त्री-कवयित्रीची युद्ध पुकार

प्रा. गंगाधर मेश्राम ( कल्याण – पश्चिम ) यांनी “उद्याचा दहशतगर्द अंधार” या काव्यसंग्रहातील शीर्षक कवितेची केलेली समीक्षा… कवयित्री कविता मोरवणकर यांच्या सर्वच कविता अत्यंत
विश्वाचे आर्त

प्रेमातून केलेले काम सदा सफलच

परि ऐसें जें प्रेम । तें अर्जुनींचि आथि निस्सीम ।म्हणऊनि तयाचे काम । सदा सफल ।। ११ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – परंतु
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

थंडीत आंबा, केळी पिकाची घ्यावयाची काळजी

थंडीमुळे आता मोहोरला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अशा कालावधीत बागायतदारांनी कोणती काळजी घ्यावी ? तर थंडीमध्ये केळी बागांमध्ये कोणती काळजी घ्यावी याबाबत कृषी सल्ला…
काय चाललयं अवतीभवती

सशक्तीकरणाची नवी व्याख्या साहित्यात आता नव्या तंत्रमंत्राने – डॉ. निर्मोही फडके

तेलंगण येथील भारतीय कला महोत्सवात डॉ. निर्मोही फडके यांचा सहभागस्त्री सशक्तीकरण आणि पश्चिम प्रदेशांतील साहित्य विषयासाठी निमंत्रण मुंबई – साहित्य अकादमी, दिल्ली आणि संस्कृती मंत्रालय
विशेष संपादकीय

Vishwabharati Movement: एअर इंक – प्रदूषणाला शाईत रूपांतर देणारा क्रांतिकारी प्रयोग

मानवाच्या प्रगतीसोबत वाढलेले औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि वाहनसंख्या यामुळे पृथ्वीचा श्वास दिवसेंदिवस अधिक जड होत चालला आहे. जागतिक पातळीवर वायू प्रदूषण हे आज केवळ पर्यावरणीय संकट
काय चाललयं अवतीभवती

पाचव्या संस्कृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी सायमन मार्टिन

इचलकरंजी येथे 21 डिसेंबर रोजी संमेलनाचे आयोजनपुरस्कार वितरण, ग्रंथ प्रकाशन आणि कविसंमेलन इचलकरंजी – येथील संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित केल्या जात असलेल्या पाचव्या संस्कृती साहित्य संमेलनाच्या
काय चाललयं अवतीभवती

कुद्रेमानी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. चंद्रकांत पोतदार

बेळगाव : कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील श्री बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थ आयोजित 20 वे साहित्य संमेलन रविवारी ( 28 डिसेंबर ) होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी
विश्वाचे आर्त

कृपेचा परमोच्च अर्थ : वधातही मुक्ती, उपदेशातही ब्रह्म

कृष्ण कोपोनि ज्यासी मारी । तो पावे ब्रह्मसाक्षात्कारीं ।मा कृपेनें उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ।। ९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!