📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 19, 2026
Home Page 71
विश्वाचे आर्त

कृपेचा परमोच्च अर्थ : वधातही मुक्ती, उपदेशातही ब्रह्म

कृष्ण कोपोनि ज्यासी मारी । तो पावे ब्रह्मसाक्षात्कारीं ।मा कृपेनें उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ।। ९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निसर्गाचा निर्भीड आरसा : संघर्षातून उमटणारा जीवनबोध

सुभाष पुरोहित यांनी टिपलेला हा क्षण केवळ एक छायाचित्र नाही; तो निसर्गाने उघडलेला निर्भीड आरसा आहे. एका बाजूला गांधील माशी आणि दुसऱ्या बाजूला कोळी—दोन लहान
काय चाललयं अवतीभवती

कचरा ही संकल्पना नाकारून त्याला उत्पादन साखळीचा भाग बनवण्याची गरज

धातुशास्त्रीय उद्योगातील कचरा मूल्यवर्धनासाठी शाश्वत उपायांवर जेएनआरएडीडीसी-नाल्कोतर्फे एकदिवसीय परिषद नागपूर – धातुशास्त्रीय उद्योगातील कचऱ्याच्या प्रवाहाचे मौल्यवान संसाधनांमध्ये रूपांतर करणे’ या विषयावर जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च
मुक्त संवाद

आता मराठी भाषेचे सौंदर्य शिकवण्याची वेळ ..!!

मराठी भाषेबद्दल बोलताना आपण अभिमानाने छाती फुगवतो. “मराठी ही आमची मायभाषा आहे”, “मराठी माणसाची ओळख म्हणजे मराठी भाषा”, “मराठीत बोलणे बंधनकारक केले पाहिजे” अशा घोषणा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दबलेल्या विस्कळीत माणसांच्या वेदनेचा घाव

मनाची जेव्हा घुसमट होते तेव्हा कविता लेखणीतून कागदावर उतरते. स्वतःच्या आतल्या आवाजाला दबवून अश्रूमध्ये लपलेल्या वेदनेत तो स्वतःच शांतता शोधतो. स्वतःचं जगणं शब्दबद्ध करताना समाजातील
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारती चळवळः हवा प्रदूषणावरचा लढा आजच्या पिढीसाठी नव्हे तर, उद्याच्या श्वासासाठी

हवा हा जीवनाचा मूलाधार आहे. मानवाने अन्नाविना काही काळ, पाण्याविना काही दिवस जगणे शक्य आहे; मात्र शुद्ध हवेविना काही मिनिटेही नाही. तरीही आधुनिक विकासाच्या नावाखाली
सत्ता संघर्ष

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील का ?

स्टेटलाइन – राजकारणात गेली साडेसहा दशकाहूनअधिक काळ सक्रीय असलेल्या शरद पवारांची ओळख साहेब अशी आहे. अनेक अडचणी, संकटे व आजारांवर त्यांनी मात केली आहे. त्यांचा
काय चाललयं अवतीभवती

जे बोलायला पाहिजेत ते बोलतच नाहीत – नाटककार शफाअत खान

तळकोकणातील रंगकर्मींच्या नाटक – चित्रपट साहित्य पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती मुंबई – आजूबाजूला काहीही घडू दे, मात्र लोकांनी एकत्र येत बोलत राहिले पाहिजे. पण
विशेष संपादकीय

विश्वभारती संकल्पना : मानवतेचा एकात्म मार्ग

भाषा वाद, सीमा वाद, धर्माधारित संघर्ष आणि लोकसंख्या विस्फोट यांसारख्या समस्या आजच्या जागतिक समाजासमोर उभ्या असलेल्या अत्यंत गंभीर आणि ज्वलंत प्रश्नांपैकी आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान आणि
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

VB-G-RAM-G विधेयक तात्काळ मागे घेण्याची किसान सभेची मागणी

नवी दिल्ली – अखिल भारतीय किसान सभा (AIKS) ने भाजपप्रणीत एनडीए सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA) रद्द करण्याच्या कथित कटाचा तीव्र
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!